यज्ञसंस्कृतीच्या संवर्धनाच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन !

यज्ञसंस्कृतीच्या संवर्धनाच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन !

वैदिक परंपरेत यज्ञ हा केवळ एक विधी नसून तो धर्मसंवर्धन, साधकसंरक्षण आणि समष्टी कल्याणाची प्रभावी साधना आहे. आजच्या काळात यज्ञसंस्कृती लोप पावत असतांना तिचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) अत्यंत सूक्ष्म, शास्त्रनिष्ठ आणि व्यापक असा दृष्टीकोन दिला आहे.

यज्ञ करण्यामागील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा व्यापक आणि उदात्त हेतू !

यज्ञ करण्यामागील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा व्यापक आणि उदात्त हेतू !

वैदिक धर्मपरंपरेत यज्ञ ही केवळ एक धार्मिक क्रिया नसून ती समष्टी कल्याणासाठीची दिव्य साधना मानली गेली आहे. ऋषिमुनींनी यज्ञसंस्कृतीद्वारे विश्वाच्या कल्याणाचा मार्ग दर्शवला. त्या परंपरेचा वारसा पुढे चालवत गुरुदेवांनी आतापर्यंत विविध यज्ञांचे आयोजन केले आहे.

लोकलमधील ‘एल्.ई.डी. स्क्रीन’द्वारे लाखो नागरिकांपर्यंत पोचली श्री राजमातंगी महायज्ञाची माहिती !

लोकलमधील ‘एल्.ई.डी. स्क्रीन’द्वारे लाखो नागरिकांपर्यंत पोचली श्री राजमातंगी महायज्ञाची माहिती !

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या लोकलमध्ये ७ मेपासून १९२ ‘एल्.ई.डी. स्क्रीन’द्वारे श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण आणि माहिती देण्यात येत आहे.

श्री राजमातंगी महायज्ञाच्या भव्य मंडपाची उभारणी युद्धपातळीवर चालू !

श्री राजमातंगी महायज्ञाच्या भव्य मंडपाची उभारणी युद्धपातळीवर चालू !

महायज्ञासाठी येणार्‍या भाविकांसाठी पूर्वनोंदणी अनिर्वाय आहे. यज्ञमंडपात प्रवेश करतांना भाविकांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. मंडपात प्रवेशासाठी २ प्रवेशद्वारे असतील. मान्यवर, तसेच माध्यमांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री भवानीदेवीच्या चरणी ‘श्री राजमातंगी महायज्ञा’ची निमंत्रणपत्रिका अर्पण !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री भवानीदेवीच्या चरणी ‘श्री राजमातंगी महायज्ञा’ची निमंत्रणपत्रिका अर्पण !

मुंबई येथे ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाचे निमंत्रण देण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी १२ मे या दिवशी तुळजापूर येथील श्री भवानी मंदिराला भेट दिली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साम्राज्यलक्ष्मी यागाच्या संदर्भातील संशोधन !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साम्राज्यलक्ष्मी यागाच्या संदर्भातील संशोधन !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २१.२.२०२४ या दिवशी ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला. हा याग ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे’, ‘सनातन संस्थेच्या साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’ आणि ‘लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशांनी करण्यात आला.

१७.९.२०२५  या दिवशी झालेल्या धन्वन्तरि यागाच्या वेळी लक्षात आलेली सूक्ष्मातील सूत्रे

१७.९.२०२५  या दिवशी झालेल्या धन्वन्तरि यागाच्या वेळी लक्षात आलेली सूक्ष्मातील सूत्रे

यज्ञाला अधिक महत्त्व आहे. येणारा आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांना सामोरे जाण्यासाठी शारीरिक अन् मानसिक बळ निर्माण करण्याचे विविध मार्ग उपलब्ध होऊ शकतात; पण आध्यात्मिक बळ हे केवळ साधना आणि यज्ञ यांच्याद्वारेच निर्माण होऊ शकते.

नवरात्रीच्या काळात झालेल्या विविध देवतांच्या यज्ञांच्या वेळी केलेल्या सूक्ष्म परीक्षणातून त्या त्या देवतेच्या यज्ञाची लक्षात आलेली वैशिष्ट्ये

नवरात्रीच्या काळात झालेल्या विविध देवतांच्या यज्ञांच्या वेळी केलेल्या सूक्ष्म परीक्षणातून त्या त्या देवतेच्या यज्ञाची लक्षात आलेली वैशिष्ट्ये

तिसर्‍या महायुद्धाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर विचार करतांना यज्ञांचाही विचार करा !

नवरात्रीच्या काळात झालेल्या विविध देवतांच्या यज्ञांच्या वेळी केलेल्या सूक्ष्म परीक्षणातून त्या त्या देवतेच्या यज्ञाची लक्षात आलेली वैशिष्ट्ये

नवरात्रीच्या काळात झालेल्या विविध देवतांच्या यज्ञांच्या वेळी केलेल्या सूक्ष्म परीक्षणातून त्या त्या देवतेच्या यज्ञाची लक्षात आलेली वैशिष्ट्ये

सनातन संस्था यज्ञांचे महत्त्व यज्ञांचे संशोधन करून पुनर्स्थापित करत आहे. सनातन संस्था करत असलेले यज्ञ केवळ तिचे साधक आणि संत यांच्यासाठी नसून समाजासाठीही आहेत. समाजाला या यज्ञांचा लाभ लक्षात यावा, यासाठी यज्ञांचे केलेले संशोधन प्रसिद्ध करत आहोत.

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी मुंबई येथे आयोजित यज्ञस्थळी समाजकंटकांचा दंगा !

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी मुंबई येथे आयोजित यज्ञस्थळी समाजकंटकांचा दंगा !

अशा जातीयवादी समाजकंटकांना मुंबई पोलिसांच्या कायद्याचा धाक का नाही ?