दंगली घडवणार्या रझा अकादमीवर बंदी आणा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी
‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !
‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?
पुणे येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद’ पार पडली
हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. हिंदूंनी जागृत होऊन याला विरोध करायला हवा.
‘भारतीय रेल्वे’, ‘पर्यटन महामंडळ’ यांसारख्या सरकारी आस्थापनांतही ‘हलाल प्रमाणित’ पदार्थच दिले जात आहेत. हे असेच चालू राहिले, तर ही भारताची ‘इस्लामीकरणा’कडे वाटचाल होणार ! हिंदु जनजागृती समिती सामाजिक माध्यमांतून जनजागृती करत आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गेल्या वर्षभरातील थोडक्यात मागोवा आणि ऑनलाईन उपक्रमांना लाभलेला भरभरून प्रतिसाद यांविषयी संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.
या प्रसंगी सातारा शहरातील प्रथितयश व्यापारी श्री. मोघे यांच्यासह शहरातील अनेक व्यापारी बैठकीस उपस्थित होते.
सध्या ‘हलाल’ प्रमाणपत्र नावाची नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून यातून मिळणारा पैसा भारतात गुन्हे घडवण्यासाठी वापरला जात आहे. असे होऊ नये, यासाठी ‘हलाल’चा शिक्का असणारी उत्पादने खरेदी करू नका.
विशाळगडचा इतिहास सर्वांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करू असेही आश्वासन त्यांनी दिले.
केवळ वहात्या पाण्याच्या ठिकाणी गर्दी होते आणि कृत्रिम हौद अन् मूर्तीदान संकलन केंद्र यांठिकाणी गर्दी होत नाही, असे प्रशासनाला म्हणायचे आहे का ?