आपत्काळाच्या दृष्टीने ‘हिंदु हेल्पलाईन’ची आवश्यकता !
सध्या परिस्थिती इतकी भयावह झाली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करत आहेत, तरीही ‘भविष्यात भारतातील अधिकांश भूभागामध्ये हिंदू सुरक्षित राहू शकतील का ?’, हा प्रश्नच आहे.