कैलास स्मशानभूमीत लवकरच वायू (गॅस) दाहिनी ! – राजेंद्र चोरगे

‘श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून आणि लोकसहभागातून संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. आता या स्मशानभूतीत लवकरच वायू (गॅस) दाहिनी बसवण्यात येणार आहे, अशी माहिती ‘श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांनी क्षमा मागितल्याचे म्हटलेले नाही ! – उपमुख्यमंत्री

पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.

आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.

२५ सहस्र उद्योजक घडवण्याचे शासनाचे उद्दिष्ट ! – उद्योगमंत्री उदय सामंत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी वर्ष २०२२ ते २०२३ साठी ५५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

‘२६/११’ पूर्वी हलाल प्रमाणपत्र बंद करा, अन्यथा ‘त्रिशूल प्रमाणपत्र’ वितरित करू !

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवरील आतंकवादी आक्रमणांमध्ये हुतात्मा झालेले सैनिक, पोलीस आणि नागरिक यांना आपण प्रतिवर्षी श्रद्धांजली वहातो. त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वहायची असेल, तर येत्या २६ नोव्हेंबरपूर्वी सरकारने हलाल प्रमाणपत्रावर संपूर्ण देशात बंदी घालावी

यंदाचा ‘पुलोत्सव’ हा ‘ग्लोबल पुलोत्सव’ म्हणून साजरा करणार ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

हा ‘पुलोत्सव’ ८ नोव्हेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये जगभर साजरा होणार असून देशातील २३ शहरांसह ५ खंडांतील प्रमुख शहरांमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्‍या पाळीव प्राण्‍याप्रमाणे वागत आहेत ! – उद्धव ठाकरे 

संजय राऊत यांच्‍या जामिनाच्‍या वेळी न्‍यायालयाने अत्‍यंत परखडपणे आणि स्‍पष्‍टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्‍यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्‍या पाळीव प्राण्‍याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्‍तव्‍य शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

दाबोळी विमानतळ बंद करणार नाही ! – व्ही.के. सिंह, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद केला जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

७ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील बाणगंगा येथे होणार महाआरती !

मुंबईतील काशी म्हणून ओळख असलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगेची त्रिपुरारी पौर्णिमेच्या (७ नोव्हेंबर) दिवशी सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे. या सोहळ्याला उज्जैन पिठाचे जगद्गुरु सद्धर्मसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य भगवत्पाद महास्वामीजी उपस्थित रहाणार आहेत.

गोव्यात मागील ५ वर्षांत भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता यांसंबंधी एकही तक्रार नसणे चिंताजनक ! – आशिष कुमार, अधीक्षक, ‘सी.बी.आय.’ (भ्रष्टाचारविरोधी पथक)

भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार न करणे आणि लाच देऊन त्यात सहभागी होणे, हा राष्ट्र्रद्रोहच !