हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी रत्नागिरीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ! – विनोद गादीकर, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे सरकारीकरण, लव्ह जिहाद, हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूवर होणार्‍या नित्य आघातांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

भोसरी (पुणे) येथे कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’चे आयोजन !

भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी जनमित्र सेवा संघ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने गो आधारित आत्मनिर्भर ग्राम असे उद्दिष्ट ठेवून कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’ आयोजित करण्यात आलेली आहे..

गोतस्करी वाढल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करू !

अमरावती गोरक्षण संस्था अंतर्गत ‘पशूधन बचाओ समिती’ची चेतावणी !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि राहुल गांधी यांचा दिसून येणारा फोलपणा !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड केला. त्या पत्रकार परिषदेतील काही निवडक भाग येथे प्रसिद्ध करत आहोत.

मराठी भाषाभवनाचे काम २ वर्षांत पूर्ण होईल ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्‍वासन

कैलास स्मशानभूमीत लवकरच वायू (गॅस) दाहिनी ! – राजेंद्र चोरगे

‘श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून आणि लोकसहभागातून संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. आता या स्मशानभूतीत लवकरच वायू (गॅस) दाहिनी बसवण्यात येणार आहे, अशी माहिती ‘श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांनी क्षमा मागितल्याचे म्हटलेले नाही ! – उपमुख्यमंत्री

पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.

आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.

२५ सहस्र उद्योजक घडवण्याचे शासनाचे उद्दिष्ट ! – उद्योगमंत्री उदय सामंत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी वर्ष २०२२ ते २०२३ साठी ५५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

‘२६/११’ पूर्वी हलाल प्रमाणपत्र बंद करा, अन्यथा ‘त्रिशूल प्रमाणपत्र’ वितरित करू !

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवरील आतंकवादी आक्रमणांमध्ये हुतात्मा झालेले सैनिक, पोलीस आणि नागरिक यांना आपण प्रतिवर्षी श्रद्धांजली वहातो. त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वहायची असेल, तर येत्या २६ नोव्हेंबरपूर्वी सरकारने हलाल प्रमाणपत्रावर संपूर्ण देशात बंदी घालावी