IIT Artificial Rain: लक्ष्मणपुरी येथे कृत्रिम पाऊस पाडणार : ‘आयआयटी कानपूर’चे कार्य !
यामुळे केवळ शेतीलाच साहाय्य होणार नाही, तर हवेची गुणवत्ता सुधारून वायूप्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येऊ शकेल.
यामुळे केवळ शेतीलाच साहाय्य होणार नाही, तर हवेची गुणवत्ता सुधारून वायूप्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येऊ शकेल.
शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठ, महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी एकल वापर प्लास्टिकची सूचना लावण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहेत.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येतो. त्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रकल्प सिद्ध करण्यात आला आहे. त्यातून पुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. दूषित पाणी मिसळून पंचगंगा प्रदूषित होते.
इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडून कुदळवाडी येथे प्रतिदिन ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (ई.टी.पी.) कार्यान्वित करण्यात आला आहे.
पवित्र इंद्रायणी नदी ही अतिशय प्रदूषित झालेली आहे. तिच्या किनारी आपण उभेही राहू शकत नाही, एवढी दुर्गंधी येते.
दायित्वशून्य महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ !
केवळ हिंदूंच्या सणांना कार्यरत होणारे आणि वर्षभर झोपा काढणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ !
कृष्णा नदीत सांडपाणी आणि कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडून पाणी प्रदूषित होऊन लाखो माशांचा मृत्यू झाला होता.
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना उपोषण करायला लावणारे प्रशासन ! प्रशासन संवेदनशील आणि कार्यक्षम कधी होणार ?
शहरांतून वहाणार्या या ३ नदीपात्रांमध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकून त्याचे सपाटीकरण केले जाते.