भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’ यांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे ! – आमदार नितेश राणे, भाजप
‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’ यांमुळे भारतात मुंबईसह अनेक शहरांत हिंदु लोकसंख्या न्यून होत चालली आहे. भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर हिंदूंनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.