कल्याण येथील दुर्गाडी गडावरील मुसलमानांच्या अतिक्रमणाला पोलीस आणि महानगरपालिका यांच्याकडून पाठराखण !
अतिक्रमण हटवण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली !
अतिक्रमण हटवण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली !
लँड जिहादच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची चेतावणी
भारतीय वायूसेनेच्या तळाला धोका
इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केले असतांना प्रशासन झोपले होते का ? कि संबंधितांनी ‘अर्थ’पूर्ण तडजोड केली आहे ? याची चौकशी करून सरकारने सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी उत्तरदायी अधिकार्यांना आजन्म कारागृहात पाठवावे !
एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मजारी उभ्या राहिल्या जात असतांना प्रशासन झोपले होते का ? उत्तराखंड ‘लँड जिहाद’मुक्त करण्यासह अशी अवैध बांधकामे होऊ देणार्यांवर धामी यांनी कारवाई करावी !
रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन बांधामात्र येथे उर्दू भवन नको.
महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे, हा एक प्रकारे ‘लँड जिहाद’च आहे.
आज बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची आवश्यकता आहे. रोंहिग्यांची संख्या तर वाढतच आहे. ‘एन्.आर्.सी.’सारखा कायदा होणे आवश्यक आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अशी मागणी करण्याची वेळ का येते ? धर्मांधांचा लँड जिहाद प्रशासनाच्या मुळावर उठला असतांनाही मूग गिळून गप्प बसणारे प्रशासकीय अधिकारी भारताचे कि पाकचे ?
अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? कि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ? याची चौकशी होऊन संबंधितांवर, तसेच हे अनधिकृत बांधकाम करणार्यांवर सरकारने कारवाई करावी !
अनधिकृत मजार निर्माण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांवर आणि ही अनधिकृत मजार निर्माण करणार्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !