पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती !

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची सूची सिद्ध करण्यासाठी तज्ञांचा सहभाग असलेल्या समितीचा अंतरिम अहवाल सरकारला सुपुर्द – पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव !

Parva : ‘महाभारत हा इतिहास आहे कि पौराणिक कथा’ या विषयावर ‘पर्व’ हा आगामी चित्रपट टाकणार प्रकाश !

भारताच्या वास्तविक इतिहासाचे पुनर्लेखन अत्यावश्यक आहे. निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उचललेले हे पाऊल अभिनंदनीयच आहे !

पोर्तुगीज काळात गोव्यात बळजोरीने धर्मांतर झाले ! – डॉ. भूषण भावे

‘‘इन्क्विझिशन’चा कालखंड अत्यंत कठीण होता. या काळात हिंदु धर्माची अवहेलना आणि धार्मिक संस्थांवर अत्याचार झाले. या कालखंडात धर्मसंस्थांनी सोसलेल्या अत्याचाराचा संदर्भ ‘गोंयात जाल्ले धर्मांतर – कथा आणि व्यथा’ या पुस्तकातून मिळतो.’’

सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग

राज्यशासन आणि नौदल यांनी निश्चित केलेल्या भूमीवर पुतळा उभारणी अन् सुशोभीकरण यांचे काम चालू ! या अनुषंगाने नौसेनेचे वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची पहाणी केली.

सरकारीकरण झालेल्या हिंदु मंदिरांची भूमी परत मिळवण्यासाठी प्रयत्न आवश्यक !

जसे ‘ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी’ने कर वसूल करण्याच्या निमित्ताने भारतात प्रवेश मिळवला आणि नंतर सत्ता हस्तगत करून येथे राज्य केले, तसे ‘आम्ही मंदिरांचे चांगले व्यवस्थापन करू’, असे म्हणत सरकारने हिंदु मंदिरांमध्ये प्रवेश मिळवला..

ज्ञानवापीचे सर्वेक्षण थांबवण्याची मुसलमान पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली

‘हे सर्वेक्षण अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार केले जात आहे. त्यामुळे या न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

स्थलांतरित भारतीय !

आज विदेशात भौतिक सुख मिळत असले, तरी मनःशांती नाही. नैतिकतेचाही र्‍हास झालेला आहे. या दोन्ही गोष्टी हिंदु धर्मात आहेत. याच्या बळावर भारत जगाला दिशादर्शन करू शकतो. भौतिक सुविधा निर्माण करण्यास भारताला अनेक वर्षे लागू शकतील; मात्र साधनेच्या माध्यमांतून भारत विश्‍वगुरु होऊ शकतो !

श्री गणेशाची १२ नावे, त्यांची स्थाने आणि त्याच्या पूजेतील वस्तूंची कथा ! Ganesh / Ganapati

गणेश म्हणजे पवित्र प्रतिक. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लक्षावधी हिंदू शेकडो वर्षे सर्व मंगल कार्य गणेशाच्या साक्षीने करत आले आहेत. त्याच्या चरणी भावपूर्ण वंदन !

(म्हणे) ‘रामदास संत नव्हे, महाराष्ट्रातील जंत !’ – श्रीमंत कोकाटे

समर्थ रामदासस्वामी यांना जातीयवादी म्हणणारे आणि एकेरी संबोधणारे, हिंदु अन् ब्राह्मण द्वेष्टे श्रीमंत कोकाटे ! अन्य पंथियांमध्ये इतक्या खालच्या स्तराला जाऊन त्यांच्या श्रद्धास्थानांवर कुणी टीका केली, तर काय होते, याची सर्वांना कल्पना आहे ! हिंदु निद्रिस्त असल्यामुळेच कोकाटे यांच्यासारख्यांचे फावले आहे !

सुधारणावाद्यांनी ‘हिंदु धर्म स्‍त्रीविरोधी आहे’, असे म्‍हणणे, म्‍हणजे स्‍वतःचे घोर अज्ञान प्रदर्शित करणे होय !

दैनिक ‘लोकसत्ता’च्‍या ‘सनातनी (धर्म) संकट !’ या अग्रलेखात सनातन धर्मावर टीका करून त्‍यात सनातन धर्म हा ‘स्‍त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्‍यवस्‍था मानणारा’ असे चित्र रंगवण्‍यात आले आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्‍याचे खंडण येथे देत आहोत.