चेन्‍नई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’ने आयोजित केलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ पार पडली !

येथील एम्.जी.आर्. नगरमधील सेल्‍वा महालमध्‍ये ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’च्‍या (हिंदु जनता पक्षाच्‍या) वतीने आयोजित करण्‍यात आलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ उत्‍साहपूर्ण वातावरणात पार पडली.

महाराष्‍ट्रात तात्‍काळ धर्मांतरबंदी कायदा करा ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्‍या राष्‍ट्रकार्याला होणारा विरोध करण्‍याचे धैर्य समाजकंटकांना होणे, हे हिंदुत्‍वनिष्‍ठ शासनाच्‍या काळात अपेक्षित नाही !

कलियुगात सर्वांनी भगवंताचे नामस्‍मरण केले पाहिजे ! – भारतीयम् सत्‍यवाणी

आज हिंदु धर्माचरण करत नाहीत. त्‍यामुळे ते संकटात असून दु:खी आहेत. आपण धर्माचरण केले, तर आपल्‍यावर ईश्‍वराची कृपा होईल. या कलियुगात आपण नामस्‍मरण केल्‍याने अत्‍यंत सहजपणे सुख आणि शांती मिळवू शकतो.

झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी प्रतिदिन न्‍यूनतम १ घंटा देण्‍याचा संकल्‍प करावा ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

वाराणसीमध्‍ये नुकत्‍याच पार पडलेल्‍या प्रांतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनामध्‍ये धर्मप्रेमी श्री. मनीष गुप्‍ता प्रथमच सहभागी झाले होते. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन त्‍यांनी त्‍यांच्‍या गावामध्‍ये या सभेचे आयोजन केले होते.

शिवरायांच्या पुण्यनगरीत हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चा झंझावात, प्रसाराला जोरदार प्रारंभ !

हडपसर गाव येथील श्री महालक्ष्मीदेवीची ओटी भरून आणि श्री भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून, तसेच थेऊरच्या चिंतामणीच्या चरणी सभेची निमंत्रण पत्रिका अर्पण करून सभेच्या प्रसाराला आरंभ करण्यात आला.

फाळणीमुळे देशाबाहेर गेलेल्या शक्तीकेंद्रांना पुन्हा भारतात आणायचे आहे ! – रामेश्‍वर शर्मा, आमदार, भाजप, मध्यप्रदेश

आज हिंदूंसमोर अनेक समस्या आणि मागण्या आहेत; पण आता वेळ थोडा आहे. या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी ‘भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवा’, ही मागणी लावून धरली, तर सर्व समस्यांचे निराकरण निश्‍चित होईल.

भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग न केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहित करणे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या; मात्र ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे’ हे समस्त हिंदू बांधव, हिंदु संघटना आणि हिंदू नेते यांच्यापुढील मोठे आव्हान आहे.

हिंदूंनी अत्याचार न विसरता अन्यायाच्या विरोधात लढायला शिकावे ! – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक अध्यक्ष, हिंदु इकोसिस्टीम

हिंदु राष्ट्रासाठी आज प्रत्येक हिंदूने सक्षम बनले पाहिजे. प्रत्येक हिंदु मनामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करूया.

हिंदु धर्मजागृती सभेत प्रसारसेवा करण्याची संधी मिळाल्यावर आलेल्या अडचणी आणि वर्तमानात रहाण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्यांवर गुरुकृपेने करता आलेली मात !

सेवा करतांना आलेल्या वैयक्तिक अडचणी आणि देवाने सेवेच्या माध्यमातून प्रारब्ध सुसह्य केल्याची सौ. प्रतिभा फलफले यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहेत.