राष्ट्रीय शिवाजी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मपुरी (तेलंगाणा) येथे ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन

भाग्यनगर (तेलंगाणा) – आज हिंदु धर्माचरण करत नाहीत. त्यामुळे ते संकटात असून दु:खी आहेत. आपण धर्माचरण केले, तर आपल्यावर ईश्वराची कृपा होईल. या कलियुगात आपण नामस्मरण केल्याने अत्यंत सहजपणे सुख आणि शांती मिळवू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी अधिकाधिक नामस्मरण केले पाहिजे, असे प्रतिपादन धर्मपुरी येथील भारतीयम् सत्यवाणी यांनी केले. राष्ट्रीय शिवाजी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चंदानगरच्या धर्मपुरी येथे ‘हिंदु धर्मजागृती सभा’ आयोजित केली होती. त्यात त्या बोलत होत्या. या सभेला राष्ट्रीय शिवाजी सेनेचे श्री. श्रीनिवास चारी आणि समितीचे तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनीही संबोधित केले. राष्ट्रीय शिवाजी सेनेच्या धर्मकार्याचा परिचय श्री. वेणुगोपाल यांनी करून दिला.
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !