राष्ट्रीय शिवाजी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मपुरी (तेलंगाणा) येथे ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन

भाग्यनगर (तेलंगाणा) – आज हिंदु धर्माचरण करत नाहीत. त्यामुळे ते संकटात असून दु:खी आहेत. आपण धर्माचरण केले, तर आपल्यावर ईश्वराची कृपा होईल. या कलियुगात आपण नामस्मरण केल्याने अत्यंत सहजपणे सुख आणि शांती मिळवू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी अधिकाधिक नामस्मरण केले पाहिजे, असे प्रतिपादन धर्मपुरी येथील भारतीयम् सत्यवाणी यांनी केले. राष्ट्रीय शिवाजी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चंदानगरच्या धर्मपुरी येथे ‘हिंदु धर्मजागृती सभा’ आयोजित केली होती. त्यात त्या बोलत होत्या. या सभेला राष्ट्रीय शिवाजी सेनेचे श्री. श्रीनिवास चारी आणि समितीचे तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनीही संबोधित केले. राष्ट्रीय शिवाजी सेनेच्या धर्मकार्याचा परिचय श्री. वेणुगोपाल यांनी करून दिला.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !