फाळणीमुळे देशाबाहेर गेलेल्या शक्तीकेंद्रांना पुन्हा भारतात आणायचे आहे ! – रामेश्‍वर शर्मा, आमदार, भाजप, मध्यप्रदेश

फाळणीमुळे देशाबाहेर गेलेल्या शक्तीकेंद्रांना पुन्हा भारतात आणायचे आहे ! – रामेश्‍वर शर्मा, आमदार, भाजप, मध्यप्रदेश

आज हिंदूंसमोर अनेक समस्या आणि मागण्या आहेत; पण आता वेळ थोडा आहे. या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी ‘भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवा’, ही मागणी लावून धरली, तर सर्व समस्यांचे निराकरण निश्‍चित होईल.

भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग न केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग न केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहित करणे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या; मात्र ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे’ हे समस्त हिंदू बांधव, हिंदु संघटना आणि हिंदू नेते यांच्यापुढील मोठे आव्हान आहे.

हिंदूंनी अत्याचार न विसरता अन्यायाच्या विरोधात लढायला शिकावे !  – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक अध्यक्ष, हिंदु इकोसिस्टीम

हिंदूंनी अत्याचार न विसरता अन्यायाच्या विरोधात लढायला शिकावे ! – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक अध्यक्ष, हिंदु इकोसिस्टीम

हिंदु राष्ट्रासाठी आज प्रत्येक हिंदूने सक्षम बनले पाहिजे. प्रत्येक हिंदु मनामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करूया.

हिंदु धर्मजागृती सभेत प्रसारसेवा करण्याची संधी मिळाल्यावर आलेल्या अडचणी आणि वर्तमानात रहाण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्यांवर गुरुकृपेने करता आलेली मात !

हिंदु धर्मजागृती सभेत प्रसारसेवा करण्याची संधी मिळाल्यावर आलेल्या अडचणी आणि वर्तमानात रहाण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्यांवर गुरुकृपेने करता आलेली मात !

सेवा करतांना आलेल्या वैयक्तिक अडचणी आणि देवाने सेवेच्या माध्यमातून प्रारब्ध सुसह्य केल्याची सौ. प्रतिभा फलफले यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहेत.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे आज्ञापालन केल्यावर सौ. संगीता लोटलीकर यांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे आज्ञापालन केल्यावर सौ. संगीता लोटलीकर यांना आलेल्या अनुभूती

हिंदु धर्मजागृती सभेत प्रवचन चालू केल्यावर वीज जाणे, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले उपाय केल्यावर एका धर्माभिमान्याने बल्ब आणून तो चालू करणे आणि पूर्ण सभा संपून आवराआवर करेपर्यंत तो चालू रहाणे.