श्रद्धा वालकर हिच्या वडिलांनी घेतली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप !

प्रारंभीपासून वसईतील तुळींज पोलीस ठाणे आणि माणिकपूर पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या असहकार्यामुळे मला पुष्कळ त्रास सहन करावा लागला. याविषयी अन्वेषण व्हावे. पोलिसांनी सहकार्य केले असते, तर माझी मुलगी जिवंत असती.

पाकमध्ये पोलीस शिपायाने हिंदु तरुणाला मारहाण करत त्याची मोटारसायकल हिसकावली !

जेकोबाबाद येथे पोलीस शिपाई अहसान शाहिद याने सतीश कुमार या हिंदु मुलाला मारहाण करत त्याची मोटारसायकल हिसकावून घेतली.

१५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍याला पकडले !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! पोलीसच लाच घेत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य कसे येणार ?

महाड येथे हत्या करण्यासाठी आणलेल्या १४ गोवंशियांची सुटका, ३ धर्मांधांना अटक

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोरपणे कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध वारंवार हे गुन्हे करत आहेत. कर्तव्यचुकार पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल !

भिंड (मध्यप्रदेश) येथे पोलिसांच्या वाहनांतील २५० डिझेलची चोरी करणारे २ पोलीस निलंबित

अशांना निलंबित नाही, तर सेवेतून बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे !

घाटकोपर (मुंबई) येथे हरित लवादाच्या आरक्षित जागेवर अवैधपणे मदरशाचे बांधकाम !

अवैधपणे मदरशाचे बांधकाम होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर प्रथम कारवाई करा !

नागपूर कारागृहातील पोलिसांकडून बंदीवानांना गांजा आणि भ्रमणभाष यांचा पुरवठा !

राठोड अन्य पोलीस कर्मचार्‍यांच्या माध्यमातून गांजा थेट बंदीवानांपर्यंत पोचवत. याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली.

मुंबई : ५८ लाख ५० सहस्र रुपयांचे अवैध ‘ई-सिगारेट’ जप्त !

केंद्र सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातलेली असतांना त्या मालाची इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होतेच कशी ? यावर पोलिसांचे नियंत्रण का नाही ?

दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मुख्यालयात तडकाफडकी स्थानांतर

दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपींना अटक न करण्यामागील पोलिसांच्या भूमिकेची सीआयडीकडून चौकशी करण्याची मागणी भाजपने केली होती. या घटनेची दखल घेत हे स्थानांतर करण्यात आले.

 सत्र न्यायालयाचा पोलीस यंत्रणेवर संताप व्यक्त !

अन्वेषण यंत्रणांच्या दायित्वशून्यतेमुळे ज्या निरपराध्यांना याचा त्रास भोगावा लागतो, त्यांना या यंत्रणेच्या अधिकार्‍यांकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे.