१ मासात १३ ठिकाणी चाचणी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ एकच ‘एफ्.आय.आर्.’ नोंद !

पोलिसांचे इ.डी.एम्.च्या आयोजकांशी साटेलोटे असल्याचे आणि राज्यात ध्वनीप्रदूषण होण्याला पोलीसही उत्तरदायी असल्याचे यातून स्पष्ट होते, असे म्हटल्यास चूक ते काय ?

बायणा येथील मंदिराच्या पुजार्‍याला मारहाण करणार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा आणू !

या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तक्रारदारांना संबंधित पोलिसांनी संतापजनक वागणूक  दिली. या वेळी पोलीस आसंदीवर पाय ठेवून तक्रारदारांशी बोलत होते.

मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाला कंटाळून पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचा दुकान विकण्याचा निर्णय !

राणे यांच्यावर आलेली ही वेळ हिंदूंना विचार करायला लावणारी आणि वस्तूस्थितीची जाणीव करून देणारी आहे ! निवेदनांकडे दुर्लक्ष करण्याच्या पोलिसांच्या वृत्तीमुळे नागरिकांनी कायदा हातात घेतला, तर आश्चर्य वाटू नये !

नशेची शोकांतिका !

या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल

हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात वक्तव्य करणार्‍यांवर काहीही कारवाई न करणारे पोलीस हिंदुद्रोहीच आहेत !

झारखंड पोलिसांच्या हातमिळवणीतून होते बांगलादेशमध्ये गोवंशांची तस्करी ! – भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचा आरोप

याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहात तस्करी रोखावी, असेच हिंदूंना वाटते !

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर चांदोर येथील जनावरे चोरीचा गुन्हा पोलिसांकडून १० मासांनी नोंद

‘नाक दाबले की तोंड उघडते’, या म्हणीची आठवण करून देणारे पोलीस !

धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांना साहाय्य केल्याप्रकरणी नाशिकमधील पोलीस अधिकार्‍यांची होणार चौकशी !

अशा समाजद्रोही अधिकार्‍यांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? स्थानांतरित ठिकाणीही हे पोलीस हेच गुन्हे करणार नाहीत का ? अशांचे त्वरित निलंबन करायला हवे ! तसेच त्यांचा कार्यकाळ का वाढवला गेला ?, याचीही चौकशी व्हायला पाहिजे !

धर्मांधाशी संबंध असणार्‍या हिंदु महिलेच्या पतीच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद !

लव्ह जिहाद करणारे धर्मांध आणि त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस या दोघांनाही तेवढीच कडक शिक्षा व्हायला हवी !

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी राज्यशासन सकारात्मक ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन

ग्रामीण किंवा आदिवासी भागातच नव्हे, तर शहरी भागातही दुर्बल आणि गरीब वस्ती असलेल्या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार दिवसाढवळ्या चालू आहेत. हे प्रकार आढळूनही पोलीस कारवाई करण्यास कचरतात.