फारूक अब्दुल्ला यांचे दिवास्वप्न !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी यापूर्वी निकाल दिला होता की, ‘कलम ३७० कायमस्वरूपी आहे’; पण आता ते रहित झाले आहे. आता बघू पुढे काय होते. विश्वासावर हे जग उभे आहे. हेही दिवस जातील. भाजपला कलम ३७० हटवण्यासाठी ७० वर्षे लागली. ते परत आणता येईल, कदाचित् त्यासाठी आम्हाला २०० वर्षे लागतील, असे विधान नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे खासदार फारूक अब्दुल्ला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.
संपादकीय भूमिका‘कलम ३७० पुन्हा आणता येईल’, असे म्हणणारे फारूक अब्दुल्ला काश्मीरमधून जिहादी मुसलमानांनी हाकलून लावलेल्या हिंदूंना परत काश्मीरमध्ये आणण्याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी