फारूक अब्दुल्ला यांचे दिवास्वप्न !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी यापूर्वी निकाल दिला होता की, ‘कलम ३७० कायमस्वरूपी आहे’; पण आता ते रहित झाले आहे. आता बघू पुढे काय होते. विश्वासावर हे जग उभे आहे. हेही दिवस जातील. भाजपला कलम ३७० हटवण्यासाठी ७० वर्षे लागली. ते परत आणता येईल, कदाचित् त्यासाठी आम्हाला २०० वर्षे लागतील, असे विधान नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे खासदार फारूक अब्दुल्ला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.
संपादकीय भूमिका‘कलम ३७० पुन्हा आणता येईल’, असे म्हणणारे फारूक अब्दुल्ला काश्मीरमधून जिहादी मुसलमानांनी हाकलून लावलेल्या हिंदूंना परत काश्मीरमध्ये आणण्याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! |
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !