फारूक अब्दुल्ला यांचे दिवास्वप्न !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी यापूर्वी निकाल दिला होता की, ‘कलम ३७० कायमस्वरूपी आहे’; पण आता ते रहित झाले आहे. आता बघू पुढे काय होते. विश्वासावर हे जग उभे आहे. हेही दिवस जातील. भाजपला कलम ३७० हटवण्यासाठी ७० वर्षे लागली. ते परत आणता येईल, कदाचित् त्यासाठी आम्हाला २०० वर्षे लागतील, असे विधान नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे खासदार फारूक अब्दुल्ला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.
संपादकीय भूमिका‘कलम ३७० पुन्हा आणता येईल’, असे म्हणणारे फारूक अब्दुल्ला काश्मीरमधून जिहादी मुसलमानांनी हाकलून लावलेल्या हिंदूंना परत काश्मीरमध्ये आणण्याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! |
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट