(म्हणे) ‘सध्याचे सरकार देशाला सांप्रदायिक बनवत असून लोकांमध्ये फूट पाडत आहे !’ – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

काश्मीरमधील धर्मांध हे ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ते धर्मांध वृत्तीचे असल्याने अजूनही हिंदू काश्मीरमध्ये राहू शकत नाहीत. याविषयी अब्दुल्ला का बोलत नाहीत ?

(म्हणे) ‘प्रभु श्रीराम हे केवळ भाजप आणि संघ यांचेच नाहीत, तर संपूर्ण जगाचे आहेत !’ – फारूक अब्दुल्ला, नेते, नॅशनल कॉन्फरन्स

जर असे आहे, तर भारतातील मुसलमानांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्याला विरोध का केला ? भगवान श्रीरामाप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव हेही सार्‍या जगाचे आहेत, तर त्यांच्या काशी आणि मथुरा येथील मंदिरांची जागा मुसलमान हिंदूंना का सोपवत नाहीत ?

(म्हणे) ‘मला अपेक्षा आहे की, तालिबान इस्लामी नियमांच्या आधारावर चांगले शासन करील !’ – फारूक अब्दुल्ला

यातून फारूक अब्दुल्ला यांच्यासारख्यांची खरी मानसिकता स्पष्ट होते ! प्रत्येक धर्मांधाला त्याच्या धर्मानुसार म्हणजे शरीयतनुसारच जगात राज्य व्यवस्था हवी आहे; जेथे ती शक्य नाही, तेथे ते तसे करण्याच्या प्रयत्नात असतात, हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?

सरकारपेक्षा वेगळे मत व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह नाही ! – सर्वोच्च न्यायालय

फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात याचिका करणार्‍याला ५० सहस्र रुपयांचा दंड !

(म्हणे) ‘धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद कोरोनापेक्षाही गंभीर !’  

हिंदु कट्टरतावादी असते, तर हा देश केव्हाच ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झाला असता, इस्लामी देशाप्रमाणे अल्पसंख्यांकांना हद्दपार केले असते, ते तसे नसल्यामुळे श्रीराममंदिर, श्रीकृष्णजन्मभूमी आणि ज्ञानवापी मशीद यांसाठी वैध मार्गाने लढा देत आहेत !