संपादकीय : सत्तापिपासू तृणमूल बंडखोर !
हिंदु मतदारांनो, केवळ सत्तेशी बांधीलकी ठेवणार्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीच्या वेळी धडा शिकवा !
हिंदु मतदारांनो, केवळ सत्तेशी बांधीलकी ठेवणार्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीच्या वेळी धडा शिकवा !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस अर्थात् ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांची राजवट संपली. त्यांचे राज्य लोकांना किती नको होते, हे त्या पक्षाच्या नेत्यांना जनता आता जी वागणूक देत आहे, यावरून स्पष्ट होत आहे.
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा एक नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. त्यांनी यासंदर्भात नुकतीच एका व्हिडिओ संदेशातून घोषणा केली.
यासमवेत बेंगळुरूत बांगलादेशी घुसखोरही मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याची माहिती वेळोवेळी समोर आली आहे. कर्नाटकात घुसखोरप्रेमींचे सरकार असल्याने निवडणूक आयोगाने सतर्क होऊन घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !
मागील लोकसभा निवडणुकीत खोट्या कथानकांचा हिंदु मतदारांवर फार मोठा प्रभाव पडला. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. सध्या ‘काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले’, असे खोटे कथानक पसरवले जाते; पण देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस पक्षही उत्तरदायी आहे, हे सांगितले जात नाही.
शेतकर्यांच्या कर्जमाफीचा विषय मंत्रीमंडळाच्या पटलावर आहे; परंतु येऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अट घातली आहे. ‘कर्जमाफीसाठी प्रशासकीय कार्यवाही चालू ठेवता येईल;
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था गटाच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी कोणतीही चर्चा न करताच स्वत:चे उमेदवारी आवेदन भरल्याचे उघड झाले आहे.
नियमाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधी जनतेसमोर काय आदर्श निर्माण करणार ?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटप निश्चित झाले.
सोलापूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी ४ जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत ठरवण्यात आली आहे. १८ जून या दिवशी मतदान होणार असून २२ जूनला मतमोजणी होईल.