सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेली १२ वर्षे कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकभरती !
विद्यापिठामध्ये कंत्राटी पद्धतीने प्राध्यापकांची भरती केली जाणे, हे गंभीर आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पुरेसे प्राध्यापक असणे आवश्यक आहे. प्राध्यापकांची पदे रिक्त ठेवण्यामागील नेमकी कारणे पुढे येणे आवश्यक आहे !