हिंगोली येथे गोतस्करांकडून पोलिसांवर दगडफेक !
आरोपींच्या वाहनावर समोरच्या बाजूने संभाजीनगर येथील वाहन क्रमांक, तर पाठीमागच्या बाजूने नांदेड येथील क्रमांक आहे. त्यामुळे ‘हे वाहन चोरीचे असावे’, असा पोलिसांना संशय आहे.
आरोपींच्या वाहनावर समोरच्या बाजूने संभाजीनगर येथील वाहन क्रमांक, तर पाठीमागच्या बाजूने नांदेड येथील क्रमांक आहे. त्यामुळे ‘हे वाहन चोरीचे असावे’, असा पोलिसांना संशय आहे.
सराईतपणे गोतस्करी करणारा मयनू कुरेशी ५ डिसेंबर या दिवशी फलटण येथे त्याच्या गाडीमधून १२ लहान-मोठ्या म्हशी अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी ती गाडी हडपसर येथील मांजरीच्या दिशेने जात असतांना पकडली.
गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोरपणे कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध वारंवार हे गुन्हे करत आहेत. कर्तव्यचुकार पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली, तरच याला आळा बसेल !
कत्तलीसाठी घेऊन जाणार्या गोवंशियांची माहिती गोरक्षकांनाच अगोदर का मिळते ? याचा विचार पोलिसांनी करावा, असेच गोरक्षकांना वाटते !
पालिकेने वरवरची कारवाई न करता या घटनेच्या मुळाशी जाऊन अनधिकृत पशूवधगृह चालकांवर कठोर कारवाई करायला हवी, हीच जनतेची अपेक्षा ! गोरक्षणासाठी संतांना निवेदन द्यावे लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
लव्ह जिहाद असो, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या असो कि गोरक्षकांवरील आक्रमण असो, हे रोखण्यासाठी कुठल्याही सरकारी यंत्रणा काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आग्रही रहा !
जी माहिती हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलीस यंत्रणेला का मिळत नाही !
गायींना धावत्या गाडीतून अमानुषपणे रस्त्यावर फेकणार्या गोतस्करांना आता फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने कायद्यात पालट करावा, असेच गोप्रेमींना वाटते !
गोवंश हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !
गोतस्करांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी कायदा करणे आवश्यक !