संजय निरूपम यांच्याकडून काँग्रेसचे त्यागपत्र !

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून संजय निरूपम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती; मात्र ही जागा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गटाला देण्यात आली.

Katchatheevu Island Row : कच्चाथिवूचा प्रश्‍न ५० वर्षांपूर्वी सुटलेला असल्याने तो पुन्हा उठवण्याची गरज नाही ! – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री

केवळ मते मिळवण्यासाठी उपस्थित केला जात आहे प्रश्‍न ! – श्रीलंकेचे भारतातील माजी उच्चायुक्त फर्नांडो

Gourav Vallabh Quit Congress : सनातन धर्मविरोधी घोषणा देऊ शकत नसल्याने दिले त्यागपत्र ! – प्रा. गौरव वल्लभ  

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये केला प्रवेश !

शरद पवार यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले ! – फडणवीस

शरद पवार यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले. आमचे स्वप्न पूर्ण केले, त्यासाठी आभारी आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना उद्देशून लगावला.

देश आणि धर्म यांच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीचे महत्त्व !

भारत हा आता जगाला विचारसरणी देणारा देश बनला आहे. देशात सकारात्मक उर्जा कार्यरत झाली असून येणार्‍या काळात भारतही महासत्ता होणार आहे. याचे जनक मोदी आणि योगी आहेत, जे निःस्वार्थी असून देशावर प्रेम करणारे आहेत.

चहाचे मळे राम सातपुतेंच्या नावावर करण्याचे काँग्रेसचे आव्हान

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदें यांच्या दक्षिण आफ्रिकेतील चहाच्या मळ्यांची कागदपत्रे दाखवा, जर त्यांनी कागदपत्रे दाखवली, तर चहाचे मळे राम सातपुते यांच्या नावावर करू, असे आव्हान सोलापूर काँग्रेसने भाजप उमेदवार राम सातपुते यांना दिले आहे.

कच्चाथिवू बेट परत मिळवण्यासाठी श्रीलंकेशी करावे लागेल युद्ध ! – भारताचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी

भारताच्या अखंडत्वाला सुरुंग लावण्याची काँग्रेसची परंपराच राहिली आहे. आता मतदानाच्या माध्यमातून तिला कायमचे घरी बसवण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !

काँग्रेसधार्जिण्या लामतिनथांग हाऊकिप याने भाजपला विरोध करतांना केले सीतामाताचे संतापजनक विडंबन !

कधी हाऊकिप अथवा त्याच्यासारख्या अन्य हिंदुद्वेष्टे काँग्रेसी इस्लाम अथवा ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत. हिंदूंमधील अतीसहिष्णुवृत्तीचा अपलाभ उठवला जात असेल, तर हिंदूंनी काय करावे ?, असा प्रश्‍न आता हिंदूंना पडला आहे !

S. L. Bhyrappa : डाव्या विचारसरणीच्या साहित्यिकांची भूमिका दुतोंडी! – साहित्यिक एस्.एल्. भैरप्पा

डावी विचारसरणी म्हणजे केवळ फसवणूक आणि अप्रामाणिकपणा असल्याचीही टीका

प्रश्न आहे हिंदुत्वाच्या अस्तित्वाचा !

हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि पुन्हा पारतंत्र्यात खितपत पडायचे नसेल, तर हिंदुत्वाची कास धरणे आवश्यक !