माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा नोंद !
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नवीन गुन्हा नोंद केला आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नवीन गुन्हा नोंद केला आहे.
अशा प्रकरणांमुळे ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ असे होण्याऐवजी ‘भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेला भारत’ अशीच प्रतिमा निर्माण होत आहे. हे पालटण्यासाठी महत्त्वाच्या खात्यांमध्ये राष्ट्रप्रेमी आणि प्रामाणिक व्यक्ती असणे आवश्यक !
दोषींविरुद्ध गुन्हे नोंद व्हायला ४० वर्षे लागत असतील, तर शिक्षा व्हायला किती वेळ लागेल ? हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
कोलकाता येथील आर्.जी. कर रुग्णालयामध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या विरोधात कोलकात्यात सातत्याने आंदोलने चालू आहेत. २१ ऑगस्टला येथील स्वास्थ्य भवनाजवळ आजपर्यंतचा सर्वांत मोठा मोर्चा काढण्यात आला.
कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण
गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी अन्वेषण यंत्रणा असतात; मात्र या यंत्रणेतच जर गुन्हेगारी मनोवृत्तीचे अधिकारी-कर्मचार्यांचा भरणा असला, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणारच ! विक्रम भावे यांचे अनुभव वाचून कोणत्याही सूज्ञ नागरिकाला सीबीआयच्या अधिकार्यांविषयी चीड उत्पन्न झाल्याविना रहाणार नाही !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अधिवक्ता पुनाळेकर यांची अन्यायकारक अटक, साक्षीदारांच्या साक्षींमध्ये तफावत, न्यायालयात साक्ष देतांना दाभोलकर कुटुंबाची पलायनवादी भूमिका, तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात साक्षीदारांना मारहाण आणि दाभोलकर कुटुंबाची विकृत विचारसरणी, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
वाझे यांनी म्हटले आहे की, फडणवीस यांना पत्र देऊन ही माहिती मी दिली आहे. सीबीआयकडेही तसे पुरावे आहेत. देशमुख यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत.
‘आकार डीजी-९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. विक्रम भावे आणि या खटल्यातील अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याशी संवाद साधला. आजच्या लेखात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्याशी झालेला संवाद येथे देत आहोत.
इस्रोच्या शास्त्रज्ञांना खोट्या प्रकरणात अटक करून त्यांचा छळ करण्यासह देशाची अपरिमित हानी करणार्या अशा पोलीस अधिकार्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !