भारत अवकाशात जगातील तिसरे अंतराळ स्थानक उभारणार !

भारताच्या अंतराळ स्थानकाची घोषणा वर्ष २०१९ मध्ये इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी केली होती. ‘गगनयान मोहिमेनंतर भारत वर्ष २०३० पर्यंत हे स्वप्न पूर्ण करील’, असेही सांगण्यात आले.

‘नासा’ने काढले चंद्रावर उतरलेल्या ‘चंद्रयान-३’चे छायाचित्र !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या ‘चंद्रयान-३’चे ते चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले आहे, त्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे.

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे निधन

‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणापूर्वी ‘काऊंटडाऊन’ करणार्‍या ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३ सप्टेंबरच्या रात्री निधन झाले.

‘इस्रो’ने चंद्रवरील ‘विक्रम’ लँडर काही सेंटीमीटर वर उडवून पुन्हा सुखरूप खाली उतरवले !

भविष्यातील मोहिमेच्या उद्देशाने केलेला प्रयोग यशस्वी !

‘आदित्य एल्-१’ बनवण्यात आलेल्या ठिकाणी अतीदक्षता विभागापेक्षा १ लाख पट अधिक स्वच्छता होती !

शास्त्रज्ञांनी अत्तर वापरणेही केले होते बंद !

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तिरुपती मंदिरात जाऊन अर्पण केली ‘आदित्य एल् १’ची प्रतिकृती !

‘विज्ञानवादी असले, म्हणजे व्यक्ती नास्तिक असली पाहिजे’, अशी विचारसरणी भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी निर्माण केली आहे. ती कशी खोटी आहे ?, हेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कृतीतून लक्षात येते !

भारत जपानसमेवत राबवणार ‘चंद्रयान-४’ मोहीम !

‘चंद्रयान-४’ वर्ष २०२६ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. ही मोहीम ६ मास चालणार आहे.

२ सप्टेंबरला सकाळी अवकाशात झेपावणार ‘आदित्य एल् १’ यान !

भारताची पहिली सूर्य मोहीम !
४ मासांनंतर पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर पोचून करणार सूर्याचे परीक्षण