मणीपूर हिंसाचारातील १७ प्रकरणांची चौकशी सीबीआय करणार

सीबीआयच्या ५३ अधिकार्‍यांच्या चौकशी पथकात २९ महिला अधिकारी !

राहुरीत (अहिल्‍यानगर) पुन्‍हा ‘लव्‍ह जिहाद’ !

यामागचे धागेदोरे शोधून काढण्‍यास पोलीस प्रशासन पूर्णपणे अयशस्‍वी ठरले असून या घटनेचे अन्‍वेषण सीबीआय किंवा इतर संस्‍थेला देण्‍यात यावे, अशी मागणी राहुरी तालुक्‍यातून होत आहे.

महिलांच्‍या विरोधातील गुन्‍ह्यांवर सहनशीलता बाळगणार नाही ! – केंद्रशासनाचे सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रतिज्ञापत्र मणीपूरचे प्रकरण केंद्रीय अन्‍वेषण विभागाकडे सोपवले !

लव्‍ह जिहादमध्‍ये अडकलेल्‍या सहस्रावधी हिंदु मुलींसंदर्भातही सरकारी यंत्रणांकडून अशी भूमिका कधी घेतली जाणार ?

ओडिशा रेल्वे अपघाताच्या प्रकरणी रेल्वेचा कनिष्ठ अभियंता आमीर खान पसार

अपघातानंतर सीबीआयने आमीर खान याची चौकशी केली होती. तेव्हापासून तो कुटुंबासह बेपत्ता आहे. या अपघातामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम’मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.

डॉ. रामोड यांच्‍या कुटुंबियांच्‍या खात्‍यात मिळाले ४७ लाख रुपये !

महामार्ग लगतच्‍या भूमी प्रकरणात सकारात्‍मक निकाल देण्‍यासाठी शेतकर्‍याकडून ८ लाख रुपयांची लाच स्‍वीकारणारे अप्‍पर विभागीय आयुक्‍त डॉ. अनिल रामोड आणि त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍य यांच्‍या अधिकोशातील १७ खाती केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने पडताळली असून या खात्‍यांमध्‍ये सीबीआयला ४७ लाख रुपये मिळाले आहेत.

मणीपूर राज्यातील हिंसाचाराची सीबीआय आणि न्यायालयीन चौकशी होणार ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

ते मणीपूरच्या ४ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची माहिती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरील घोषणा केली.

संरक्षण दलाच्या विमान खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणी रोल्स रॉइस आस्थापन आणि सकारी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

भारतात असे कुठले क्षेत्र नाही जेथे भ्रष्टाचार होत नाही ?

कलियुगात वाईट लोकांच्या पापांचा घडा भरेल, तेव्हा महादेवाला पृथ्वीवर यावे लागेल ! – क्रांती वानखेडे

माझी आजी म्हणायची हे कलियुग आहे. जे लोक खरे काम करतात, त्यांना दाबणार्‍यांची संख्या अधिक आहे; पण चांगले आणि खरे काम करणार्‍या लोकांना दबाव टाकून त्यांना त्रास देऊन त्यांना जेव्हा तोडले जाईल, तेव्हा पापाचा घडा भरेल.

समीर वानखेडे यांची ५ घंटे चौकशी !

आर्यन खान याच्या अटकेच्या प्रकरणात २५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सलग दुसर्‍या दिवशी तत्कालीन अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एन्.सी.बी.चे) आणि आय.आर्.एस्. अधिकारी समीर वानखेडे यांची ५ घंटे चौकशी केली.

‘आप’च्या गोव्यातील निवडणूक प्रचाराशी संबंधित वृत्तवाहिनीचा अधिकारी हवाला व्यवहारावरून ‘सी.बी.आय.’च्या कह्यात

‘चेरियट इंडिया’कडे गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे ‘आम आदमी’ पक्षाचे प्रसिद्धी मोहिमेचे दायित्व होते. याला ‘इंडिया अहेड न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या अरविंद कुमार सिंह याने १७ कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून पाठवल्याचा आरोप आहे.