पाकिस्तानी सैन्याने दडपशाहीचा वापर करून राजकीय शक्ती म्हणून संपवलेले इम्रान खान !

इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राजकीय जीवनातून बहुतांश काढण्यात आले आहे. हा पाकिस्तानी लोकशाहीचा एक मोठा पराभव आहे. सैन्याने दडपशाहीचा वापर करून राजकीय शक्ती म्हणून त्यांना कायमचे संपवले !

हिंदु धर्म आहे; म्हणून ‘डीप स्टेट’समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

आज भारतात हिंदु धर्म आहे; म्हणूनच ‘डीपस्टेट’ समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले.

श्रीलंकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष अनुरा कुमारा दिसानायके आणि भारत-श्रीलंका यांच्‍यातील द्विपक्षीय संबंध

भारत आणि श्रीलंका संबंधांचे मूळ संस्‍कृतीमध्‍ये आहे. जेव्‍हा भारताने पाली भाषेला ‘अभिजात भाषे’चा (समृद्ध भाषा) दर्जा दिला, तेव्‍हा श्रीलंकेत त्‍याचा आनंद साजरा झाला.

भारताने बांगलादेशाच्या विरोधात आर्थिक शस्त्र वापरण्याची वेळ आली आहे !

भारताने आर्थिक शस्त्राचा वापर करून बांगलादेशाला हिंदूंविरुद्धचा हिंसाचार आणि भारतविरोधी कारवाया थांबवण्यास भाग पाडले पाहिजे.

बांगलादेश संकट : चीनच्‍या अदृश्‍य हाताचा प्रभाव !

बांगलादेशातील अराजकतेमध्‍ये चीनचा सहभाग लक्षात घेता त्‍याची विस्‍तारवादी वृत्ती रोखण्‍यासाठी भारताने सिद्धता करायला हवी !

बांगलादेशी हिंदूंना परत आणण्‍यासंबंधी भारतातील केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करावा !

भारतातील धार्मिक स्‍वातंत्र्य धोक्‍यात आल्‍याचे खोटे अहवाल वेळोवेळी जारी करणार्‍या संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या कथित समित्‍यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्‍या विरोधात मात्र पूर्ण मौन धारण केले आहे.

बांगलादेशींची घुसखोरी थांबवण्‍याकरता वेगवेगळ्‍या घटकांचे दायित्‍व !

बांगलादेशींची घुसखोरी थांबवण्‍यासाठी सरकार, पोलीस आणि प्रशासन यांच्‍यासह राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनीही सतर्क रहाणे महत्त्वाचे !

बांगलादेशींची घुसखोरी भारताच्‍या सुरक्षेला सर्वात मोठा धोका !

घुसखोरांनी ममता बॅनर्जी यांच्‍या कृपेने बंगालच्‍या सीमावर्ती भागांत बस्‍तान बसवले आहे. यात शेकडो लोक हे गुन्‍हेगारी प्रवृत्तीचे असूनही ममता बॅनर्जी त्‍यांची पाठराखण करत आहेत.

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था !

‘बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंचे रक्षण व्हावे’, यासाठी भारताने सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेशावर दडपण आणणे आवश्यक !

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था !

सध्या बांगलादेशामध्ये सत्ता पालटामुळे तेथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची अवस्था अतिशय भयावह झाली आहे. प्रतिदिन तेथील हिंदूंच्या हत्या होणे, महिलांवर बलात्कार होणे, देवतांच्या मूर्तींची विटंबना केली जाणे, हिंदूंच्या आध्यात्मिक नेत्यांना अटक ….