इराणचे प्रमुख नेते मारले गेले, तरी नवीन नेते कसे सिद्ध होत आहेत ?

इराणचे प्रमुख नेते मारले गेले, तरी नवीन नेते कसे सिद्ध होत आहेत ?

इराणच्या राजकारणात आणि तेथील ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’ (आय.आर्.जी.सी.)सारख्या संघटनांमध्ये नेत्यांची एक साखळी आधीपासूनच सिद्ध असते.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ?

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ?

भारतातील कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्य पंथीय कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची भगवान बालाजीवर श्रद्धा नसल्यामुळे त्यांच्याकडून देवस्थानचे पावित्र्य भंग होऊ शकते.

भारताच्या राजनैतिक कौशल्याचा मोठा विजय !

भारताच्या राजनैतिक कौशल्याचा मोठा विजय !

इराणने भारतीय ध्वजांकित नौकांना ‘हॉर्मुझ’च्या सामुद्रधुनीतून सुरक्षित जाण्याची दिलेली अनुमती ही भारताच्या राजनैतिक कौशल्याचा मोठा विजय मानला पाहिजे. आखाती देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारतासाठी..

चीन आणि पाकिस्तान यांच्या नाकावर टिच्चून भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’ (प्रभावी कृती) !

चीन आणि पाकिस्तान यांच्या नाकावर टिच्चून भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’ (प्रभावी कृती) !

भारताने केवळ आखाती देशांवर विसंबून न रहाता रशिया आणि इतर पर्यायी मार्ग यांद्वारे तेल पुरवठा चालू ठेवण्यासाठी मुत्सद्देगिरी वापरली आहे. भारत पाक अन् चीन यांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक यशस्वी, तसेच संतुलित आहे.

इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्ध : भारताची इंधन अन् सामरिक सुरक्षा भक्कम !

इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्ध : भारताची इंधन अन् सामरिक सुरक्षा भक्कम !

भारत केवळ आखाती देशांवर अवलंबून नाही. रशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकन देश यांच्याकडूनही आपण तेल आयात करतो. भारताकडे ६० ते ८० दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ उपलब्ध आहे…

अंदमान निकोबार कमांड : चीनच्या विस्तारवादी धोरणाला रोखणारी भारताची सर्वांत मोठी शक्ती !

अंदमान निकोबार कमांड : चीनच्या विस्तारवादी धोरणाला रोखणारी भारताची सर्वांत मोठी शक्ती !

थोडक्यात सांगायचे, तर जर हिंदी महासागर हा एक दरवाजा असेल, तर ‘अंदमान निकोबार कमांड’ ही त्या दरवाजाची ‘किल्ली’ आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणाला रोखण्यासाठी ही कमांड भारताची सर्वांत मोठी शक्ती आहे.

भारतीय ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) संरचना : स्वयंपूर्णता, सक्षमता आणि कार्यक्षमता यांचा मार्ग !

भारतीय ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) संरचना : स्वयंपूर्णता, सक्षमता आणि कार्यक्षमता यांचा मार्ग !

खरी स्वयंपूर्णता मोठे ‘सुपर कॉम्प्युटर’ असण्यात नाही, तर आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्यात आहे. भारताने ‘फक्त नावासाठी’ प्रकल्प करण्यापेक्षा ‘लोकांच्या कामाचे’ प्रकल्प केल्यास आपण जगाचे नेतृत्व करू शकतो.

मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी : सुरक्षेचे संकट आणि ‘हॉकर्स (फेरीवाले) जिहाद’चा विळखा !

मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी : सुरक्षेचे संकट आणि ‘हॉकर्स (फेरीवाले) जिहाद’चा विळखा !

‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस)’ने दिलेल्या एका अहवालाचा संदर्भ घेता मुंबईत वास्तव्यास असलेल्या अनुमाने७० टक्के अवैध स्थलांतरितांकडे आधार कार्डासारखी अधिकृत भारतीय कागदपत्रे उपलब्ध आहेत.

बांगलादेशी घुसखोरी रोखा आणि उज्ज्वल भविष्य घडवा !

बांगलादेशी घुसखोरी रोखा आणि उज्ज्वल भविष्य घडवा !

गेटवे ऑफ इंडिया परिसरातून या बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली. चौकशीत तिने मान्य केले की, सीमा ओलांडून ती पुन्हा भारतात आली आणि कामाठीपुरा भागात राहू लागली.

रुद्राभिषेकाचे महत्त्व !

रुद्राभिषेकाचे महत्त्व !

देवतांमध्ये भगवान शंकर ही मुख्य देवता आहे. प्रत्यक्ष शिवाचे रूप हे निर्गुण स्वरूपाचे आहे; परंतु उपासनेसाठी त्याचे रूप लिंगस्वरूपाचे आहे. भगवान शिव हे आपल्याला लिंगरूपाने दर्शन देत असतात.