चीन आणि पाकिस्तान यांच्या नाकावर टिच्चून भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’ (प्रभावी कृती) !
भारताने केवळ आखाती देशांवर विसंबून न रहाता रशिया आणि इतर पर्यायी मार्ग यांद्वारे तेल पुरवठा चालू ठेवण्यासाठी मुत्सद्देगिरी वापरली आहे. भारत पाक अन् चीन यांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक यशस्वी, तसेच संतुलित आहे.