छत्रपती शिवरायांची युद्ध आणि राज्य नीती भारताच्या प्रगतीस साहाय्यभूत !

छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन, कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, महिलांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, शस्त्र व्यवस्थापन आणि नौदल हे सगळेच अचंबित करणारे आहे.

देशातील महिलांची सुरक्षा, अवलोकन आणि उपाययोजना

प्रतिवर्षी ८ मार्चला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ साजरा केला जातो. महिला शक्तीचा सन्मान करणे, त्यांच्या कर्तृत्वाला चालना देणे, अशा प्रकारच्या सकारात्मक गोष्टींना उजाळा देण्यासाठी या दिवशी जगात सर्वत्र विविध उपक्रम राबवले जातात

मान्यवरांनी उलगडलेली सनातन संस्थेची वैशिष्ट्ये !

सनातन संस्था, म्हणजे साधकाला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी संस्था अन् सनातनचे साधक, म्हणजे विविध गुणांचा समुच्चय !

राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणारा अरुणाचल प्रदेशातील ‘सेला’ बोगदा !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ‘विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश’, या कार्यक्रमाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘सेला’ बोगद्याचे लोकार्पण केले. या लेखात बोगदा बांधण्यामागील कारणे आणि त्याचे सामरिक महत्त्व पाहूया.

पाकिस्तानला जाणारे रावी नदीचे पाणी थांबवल्यामुळे जम्मू-काश्मीरला मोठा लाभ !

भारताने पाकशी झालेल्या जलवाटप करारांचा वापर सामरिक आणि परराष्ट्र नीती यांच्या दृष्टीने करून त्याला जेरीस आणावे !

भारत-चीन सीमेवर भारताचे ‘१८ कोर’ सैन्य तैनात !

आता भारत-चीन सीमेवर ५ रक्षात्मक आणि २ आक्रमक ‘कोर’ तैनात आहेत. याआधी भारतीय सैन्याचे लक्ष पाकिस्तानी सीमेवर केंद्रित असायचे आणि चीन सीमेवर असलेली तुकडी ही केवळ सीमेचे रक्षण करणारी होती; परंतु आता भारताने आपल्या आक्रमक ‘कोर’ चीनच्या विरोधात तैनात केल्या आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाविषयी महत्त्वाची भूमिका बजावणारा महाराष्ट्र !

संरक्षणदलास लागणार्‍या साधनसामुग्रीपैकी तब्बल ७० टक्के उत्पादने वर्ष २०१४ च्या आधी परदेशी होती, ती आता ३० टक्के झाली आहे. आज जगातील उत्तम शस्त्रसामुग्री भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि देशाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे चालू आहे.

विविध देशांच्या संदर्भात चीनची विदारक परिस्थिती !

चीनमधील सर्वांत मोठे ‘चायना एव्हरग्रँड ग्रुप’ आस्थापन बंद झाल्यावर विदेशी गुंतवणूकदारांना पैसे मिळणार नाहीत. ज्यांनी या आस्थापनाचे ‘बाँड’ घेतले आहेत, त्यांना चीनच्या या आस्थापनाच्या व्यावसायिकाला न्यायालयात उभे केल्यानंतरच मानसिक समाधान मिळेल.

कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे (‘एआय’मुळे) भारताचे ‘सकल देशांतर्गत उत्पादन’ (जीडीपी) वाढेल !

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), ‘क्वांटम संगणन’, ड्रोन तंत्रज्ञान यामुळे युद्धपद्धतीमध्ये क्रांती होत आहे आणि हे तंत्रज्ञान रशिया, युक्रेन, हमास, इस्रायल येथे मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे

वर्ष १९७० चा ‘मुक्त संचार व्यवस्था’ (फ्री मुव्हमेंट रिजीम) करार केला रहित !

सध्या म्यानमारमध्ये बंडखोर गट आणि लष्कर यांच्यात संघर्ष चालू आहे, तसेच नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात म्यानमारचे जवळपास ६०० सैनिक घुसले होते. या प्रकरणी मिझोराम सरकारने केंद्र सरकारकडे साहाय्य मागितले होते.