वादग्रस्त ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांच्याकडून क्षमायाचना ! 

‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटात अयोग्य संवादांचे लिखाण केल्याच्या प्रकरणी लेखक मनोज मुंतशीर यांनी क्षमायाचना केली आहे. मुंतशीर यांनी आरंभी श्री हमुमंतांच्या मुखी घातलेल्या वादग्रस्त संवादाचे ठामपणे समर्थन केले होते.

जपानमध्ये आकाशात दिसले हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात येणारे चिनी फुगे !

धूर्त चीनच्या कुरापतींना उत्तर म्हणून सर्व देशांनी एकत्र येऊन त्याला वाळीत टाकले पाहिजे आणि त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजे !

हिंदु धर्म स्वीकारणारे चित्रपट दिग्दर्शक अली अकबर यांनी दिले भाजपचे त्यागपत्र !

केरळचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि भाजपच्या केरळ प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अली अकबर उपाख्य रामासिम्हन् अबुबकार यांनी १६ जून या दिवशी पक्षाचे त्यागपत्र दिले. गेल्या काही आठवड्यांपासून भाजपला सोडचिठ्ठी देणारे चित्रपटदृष्टीतील ते तिसरी व्यक्ती आहेत.

‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट गोवा सर्वांत अगोदर गाठणार ! – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोवा विधानसभा सभागृहात आजी-माजी आमदार, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य यांना ‘विकसित भारत  २०४७ : लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर संबोधित केले.

पाश्‍चिमात्य देश अजूनही रशियाकडून तेल आणि वायू विकत घेत आहेत ! – रशियाचा दावा

मार्च २०२३ मध्ये ‘ब्लूमबर्ग’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार काही युरोपीय देश रशियाचा नैसर्गिक द्रवरूप वायू (लिक्विफाईड नॅच्युरल गॅस) नियमितपणे विकत घेत आहेत. यामध्ये स्पेन आघाडीवर आहे.

काँग्रेस सरकारच्या निष्क्रीयतेमुळे झालेला उद्रेक जाणा !

बेमेतरा (छत्तीसगड) येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केल्यामुळे एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला होता. आता येथे विश्व हिंदु परिषदेने लोकांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ दिल्याचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे.

बेमेतरा (छत्तीसगढ) में धर्मांधों के आक्रमण के कारण विहिंप मुसलमान और ईसाईयों का आर्थिक बहिष्कार करेगी !

कांग्रेस सरकार की निष्क्रीयता का परिणाम !

बेमेतरा (छत्तीसगड) येथे विहिंपकडून मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ !

(म्हणे) ‘विरोधकाकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !’ – मुख्यमंत्री भूपेश बघेल (काँग्रेस आतापर्यंत हेच करत असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हटवले असतांनाही त्याची काँग्रेसला जाणीव नाही, हे लक्षात येते !)

भारताने लेहमध्ये आयोजित केली जी-२० बैठक !

यंदाचे ‘जी २०’चे अध्यक्षपद भारताला मिळाले असून पुढील जी २० परिषदेची बैठक लेहमध्ये आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये ८० देश सहभागी होणार आहेत.

चीन विरुद्धच्‍या आर्थिक युद्धात भारत पिछाडीवर !

‘मल्‍टीडोमेन वॉर’ हे कुठलेही नियम नसलेले युद्ध आहे. या युद्धाचे अनेक प्रकार आहेत. या लेखामध्‍ये ‘भारताविरुद्ध चीनचे आर्थिक युद्ध आणि त्‍याची भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेतील आर्थिक घुसखोरी, तसेच हे युद्ध चीनच्‍या विरोधात लढायचे असेल, तर भारतियांनी नेमके काय केले पाहिजे ?’, हे पाहूया.