Bangladesh Muhammad Yunus Visit To China : बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस चीनच्या दौर्यावर
भविष्यात चीन बांगलादेशी भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करू शकतो. हे लक्षात घेऊन भारताने सतर्क आणि युद्धसज्ज होणे आवश्यक !
भविष्यात चीन बांगलादेशी भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करू शकतो. हे लक्षात घेऊन भारताने सतर्क आणि युद्धसज्ज होणे आवश्यक !
‘भविष्यातही भारत आणि चीन यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु ते संघर्षात न पडता इतर मार्गांनी सोडवता येतील’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
भारत या समस्येवर उपाय का काढत नाही ? सरकारी यंत्रणेकडे इच्छाशक्ती नाही का ? आणखी किती वर्षे हे चालू रहाणार आहे ?
या अहवालामध्ये अमेरिकेत उद्भवलेल्या ‘फँटानाईल’ या अमली पदार्थाच्या आव्हानासाठी भारत आणि चीन या देशांना उत्तरदायी धरण्यात आले आहे.
ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, या निर्णयामागे मतदार सूचीत बेकायदेशीरपणे समाविष्ट असलेल्या स्थलांतरितांवर कारवाई करणे हा उद्देश आहे.
अमेरिकेने भारतावर भुंकण्यासाठी या आयोगाची स्थापना केली असून तो प्रतिवर्षी प्रमाणे त्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहे ! भारताने आता ट्रम्प प्रशासनाकडे हा आयोग गुंडाळून ठेवण्यासाठी दबाव आणला पाहिजे !
जस्टिन ट्रुडो पायउतार झाल्यानंतरही कॅनडाचा भारतद्वेष कायम ! भारताच्याच निवडणुकीत पाश्चात्त्य देश आतापर्यंत हस्तक्षेप करत आलेले असतांना भारताने त्यांच्या देशातील निवडणुकीत हस्तक्षेप करणे, असा आरोप हास्यास्पदच !
दक्षिण अमेरिकेतील देश असलेल्या सुरीनाम येथील दूतावासाच्या द्वितीय सचिव सुनैना पी.आर्. मोहन यांनी दिली माहिती
पाश्चात्त्यांना खरोखरच आनंदाचा निर्देशांक शोधायचा असेल, तर त्यांनी प्रथम भारतीय संस्कृतीचा अभ्यास करावा !
भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक स्तरावर जबरदस्त प्रदर्शन होत आहे. भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन (एकावर १२ शून्य) डॉलर पार झाली आहे. आता ती ४.३ ट्रिलियन डॉलर झाली आहे. गेल्या १० वर्षांत भारताने ‘जीडीपी’ (सकल राष्ट्रीय उत्पादन) दुप्पट केला आहे.