मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा बालेकिल्ला असणार्यांनी आम्हाला शिकवू नये ! : India’s Ministry of External Affairs
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांविषयी केलेले विधान भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांविषयी केलेले विधान भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठे यश मिळाले आहे ! एखाद्या भारतीय अधिकार्याला या प्रभावशाली जागतिक संस्थेत एवढे मोठे पद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारत सरकार आणखी किती दिवस बांगलादेशातील या घटनांकडे केवळ पहात रहाणार आहे ?
ट्रम्प यांना एक ट्वीट, इराणला करवसुलीचा परवाना आणि इस्रायलला ‘आम्ही ऐकलेच नाही’, असे म्हणायची मुभा !
भारताला धमकी देण्यापेक्षा झरदारी यांनी सरकार आणि आय.एस्.आय. यांना जिहादी आतंकवाद्यांना पोसायचे थांबवण्यास भाग पाडले पाहिजे !
हिना रब्बानी खार यांची ही टिपणी ‘भूगोल आणि मुत्सद्देगिरी यांच्या आकलनापलीकडची म्हणजेच अडाण्यासारखी आहे. इंडो-पॅसिफिक हे केवळ एक नाव नसून ती एक पॅसिफिक महासागराची सुरक्षा थेट हिंदी महासागराच्या सुरक्षेशी जोडणारी धोरणात्मक संकल्पना आहे.
एका परदेशी महिलेला हे सांगावे लागणे, हे भारतियांना अत्यंत लज्जास्पद ! स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम आहे !
या वेळी पाकिस्तान आणि ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या इस्लामी देशांच्या संघटनेकडून जम्मू-काश्मीरसंदर्भात करण्यात आलेले सर्व आरोपही भारताने फेटाळून लावले.
फ्रान्सने सुरक्षा परिषदेतील सदस्यांची संख्या २५ पर्यंत वाढवण्याची मागणी केली, जेणेकरून प्रतिनिधित्व आणि परिणामकारकता यांच्यात संतुलन राखले जाऊ शकेल.
‘खोटे कथानक’ (नॅरेटिव्ह) ! कांही गोष्टी आपल्यासमोर अशा पद्धतीने ठेवल्या जातात की, ज्यामुळे मन, मस्तिष्क आणि विचार त्याच दिशेने (हिंदुद्वेषी) विचार करू लागतात. अशाच प्रकारे मध्यंतरी ‘हिंदु आतंकवाद’ (भगवा आतंकवाद) नावाचे एक खोटे कथानक निर्माण करण्यात आले होते.