बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
सर्व घुसखोर परत जाण्यासाठी घाई करत आहेत. इतकेच नाही, तर त्यांची वाहतूक करणारे, त्यांना आधार कार्ड आणि ‘पासपोर्ट’ (पारपत्र) मिळवून देणार्या दलालांनाही चिंता सतावत आहे.
सर्व घुसखोर परत जाण्यासाठी घाई करत आहेत. इतकेच नाही, तर त्यांची वाहतूक करणारे, त्यांना आधार कार्ड आणि ‘पासपोर्ट’ (पारपत्र) मिळवून देणार्या दलालांनाही चिंता सतावत आहे.
या दाव्यांमध्ये तथ्य असण्याची शक्यताच अधिक आहे. याचे कारण पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळापेक्षा त्याच्याकडे जिहादी युद्धाच्या दृष्टीकोनातूनच पहात आले आहेत. खेळाडूंनी काश्मीरचा राग आळवण्यातूनही हे अनेक वेळा समोर आले आहे. यामुळे आता भारताने पाकसमवेतचे सर्व व्यवहार बंद केले पाहिजेत !
पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्तोशेव्स्की यांचा दावा
१४ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘डेटा सेंटर’मधील पाणी शीतकरणाची यंत्रणा, भारतातील पाण्याच्या स्रोतांवर ताण निर्माण होणे, पाणीटंचाई असलेल्या भागातील ‘डेटा सेंटर्स’ ही डोकेदुखी आणि भारतातील शिथिल नियमांचा परदेशी आस्थापनांना लाभ ?’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज उर्वरित सूत्रे . . .
पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी भारतातील तरुण संपर्कात असल्याच्या संशय
६६ जणांची चौकशी झाल्याची माहिती
बहरीन, जॉर्डन स्थित अमेरिकेच्या तळांवरील आक्रमणानंतर अमेरिकेकडूनही प्रत्युत्तर
‘डेटा सेंटर’ ही एक अशी मध्यवर्ती भौतिक पायाभूत सुविधा असते, जिथे संगणक सर्व्हर्स, साठवणूक यंत्रणा आणि ‘नेटवर्क राऊटर’ यांसारखी संवेदनशील उपकरणे सुरक्षितपणे ठेवली जातात. ही सर्व उपकरणे २४ घंटे अविरतपणे कार्यरत असतात.
पाकने अशा प्रकारची कितीही मागणी जगाकडे केली, तरी काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि असणार आहे, हे त्याने लक्षात ठेवण्यासह पाकचे स्वतःचे अस्तित्व टिकवण्याकडे लक्ष द्यावे !
‘जीएफ्एस् गॅलेक्सी’ या भारतीय व्यापारी नौकेवर ओमानच्या किनारपट्टीजवळ आक्रमण करण्यात आले. या नौकेवर ११ भारतीय होते, त्यांपैकी १० जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर १ जण बेपत्ता आहे.
अमेरिकेच्या विद्यपिठातील हिंदु धर्माविषयीचे विकृत संशोधन हिंदु मनांचे कसे श्रद्धाहनन आणि बुद्धीभेद करत आहे ?, ते लक्षात येईल ! या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदूंनी त्याला सनदशीर मार्गाने विरोध करणे अपेक्षित आहे, हेही त्यांना यातून लक्षात येईल.