बांगलादेशमध्ये राधागोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला !

‘बांगलादेशमध्ये आमचे राज्य आहे’, असेच यातून बांगलादेशातील धर्मांध हे भारताला आणि हिंदूंना दाखवून देत आहेत. हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

मुसलमानेतर देशच आजपर्यंत मुसलमानांसाठी अधिक सुरक्षित ! – तस्लिमा नसरीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशाच्या दौर्‍याच्या वेळी आणि नंतर तेथील धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यात १० हून अधिक जण ठार झाले. हिंदूंच्या मंदिरांवरही आक्रमणे झाली.

बांगलादेशी धर्मांधांचे आव्हान !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने ही सावरकर नीती न अवलंबल्यामुळे हिंदूंना सर्वत्र मार खावा लागत आहे. ही स्थिती पहाता भारताने सावरकर नीती अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे !

बांगलादेश दौर्‍याचा लाभ ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणेच या वेळीही अत्यंत योग्य वेळी आणि योग्य संधी साधून बांगलादेशाचा दौरा आयोजित करून अर्थात्च नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध आणि राष्ट्रहित, तसेच पक्षहित असे  सारेच यातून त्यांनी नेहमीप्रमाणे साध्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे !

धर्मांधांच्या या घटनांविषयी भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बांगलादेशातील ५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या जेशोरेश्‍वरी काली मंदिरात प्रार्थना ! ‘कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर.’ मला संधी मिळाली, तर मी या ५१ शक्तीपिठांमध्ये जाऊन डोके टेकवेन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बांगलादेशच्या दौर्‍यावर !

पंतप्रधान मोदी यांचा कोरोना काळातील हा पहिलाच विदेश दौरा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमासाठी मोदी यांना मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये कालीमातेच्या मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून देवीची मूर्ती जाळली !

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू आणि त्यांची मंदिरे ! भारतातील अल्पसंख्यांकांच्या कथित मानवाधिकारांविषयी आवाज उठवणारी अमेरिका आणि अन्य देश बांगलादेशातील हिंदूंच्या दुःस्थितीविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या.

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या गावावर धर्मांध संघटनेचे आक्रमण : ८० घरांची तोडफोड

केंद्र सरकार परदेशातील विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंच्या रक्षणार्थ कधी कृती करणार ? सामाजिक माध्यमांतून हिंदूंकडून इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केले जात  असल्याचे सांगत हिंदूंवर आक्रमण करण्याचा हा धर्मांधांचा नवा जिहाद आहे का ?

भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधानंतरही चीन ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधणार

भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधाला चीन कोणतीही किंमत देत नाही, हेच त्याने दाखवून दिले आहे. चीन हे धरण बांधण्याचा विचारही करणार नाही एवढा धाक तो निर्माण करणार का ?