गाझियाबादमध्ये हिंदु मुलीला बलपूर्वक गोमांस खायला घातले, धर्मांतराचा प्रयत्न !

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा नावालाच असून त्याला धर्मांध मुसलमान जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !

‘ओपेनहायमर’ चित्रपटात अश्‍लील दृश्याच्या वेळी भगवद्गीता दाखवल्याने हिंदू संतप्त !

हिंदूंमधील धर्माभिमानाचा अभाव असल्यानेच अशा प्रकारे त्यांच्या श्रद्धास्थानांना पायदळी तुडवले जात आहे. अशा प्रकारे मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे कुणी धाडस करीत नाही, हे जाणा !

भारतीय रेल्वेकडून हलाल प्रमाणपत्र असलेला चहा दिल्याचा संतापजनक व्हिडिओ प्रसारित !

धर्मनिरपेक्ष भारतातील रेल्वे मंडळ ही सरकारी संस्था हलाल प्रमाणपत्र असलेला चहा विकतेच कसा ? यासाठी उत्तरदायी असलेल्या सरकारी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अवमान होऊ देणार नाही ! – केंद्र सरकार

ओटीटीवर दाखवल्या जाणार्‍या असभ्य आणि अपमानास्पद ‘वेब सिरीज’मधील मजकुरावर आळा घालण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत सर्वांना सूचित करण्यात आले.

‘जय श्रीराम’ अशी अक्षरे असलेली भगवी पट्टी गळ्यात घालणार्‍या विद्यार्थ्यास शिक्षकाने वर्गाबाहेर काढले !

निधर्मी शिक्षण पद्धतीमुळे हिंदुबहुल देशात ‘जय श्रीराम’ला शिक्षकांकडून विरोध केला जातो, तर त्याच वर्गातील ‘हिजाब’ घातलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना मोकळीक दिली जाते ! अशा शिक्षकावर शाळा प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान महाकालच्या पालखी यात्रेमध्ये सहभागी झालेल्यांवर छतावरून थुंकणार्‍या ३ मुलांना अटक !

हिंदूंच्या धार्मिक यात्रांत अशा प्रकारची कृत्ये करण्याचे धाडस होणे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद !

हिंदु जनजागृती समिती देत असलेले धर्मशिक्षण घेऊन ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात लढा देऊ !  

भारत देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. पाकिस्तान हा ‘मुस्लिम देश’ आणि भारत मात्र ‘निधर्मी देश’ ही संकल्पनाच अयोग्य आहे. काँग्रेसने जाणीवपूर्वक हिंदु धर्मावर अन्याय केला आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मशिदीच्या बाहेर रस्त्यावर २५ मुसलमानांकडून नमाजपठण !

रस्त्यावरील नमाजपठणाला विरोध करण्यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर हनुमान चालिसा आणि सुंदरकांड यांचे पाठण करण्यास आरंभ केला होता. यावरून रस्त्यावरील नमाजपठणावर बंदी घालण्यात आली होती.

हिंदूंना अंधारात ठेवून प्रशासनाने कराची (पाकिस्तान) येथील १५० वर्षे जुने मंदिर पाडले !

पाकिस्तानातील हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदुद्वेष्ट्या पाकिस्तानी सरकारला आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी जाब विचारायला हवा, असेच हिंदूंना वाटते !

विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ ! – नितीन शिंदे, माजी आमदार

आता ‘विशाळगड मुक्ती आंदोलना’च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले.