मेवात (हरियाणा) येथील ब्रजमंडल यात्रेवर धर्मांधांच्या भ्याड आक्रमणाच्या विरोधात मुलुंड येथे विरोध प्रदर्शन !

धर्मांधांनी डोंगरात लपून भाविकांवर दगडफेक आणि गोळीबार केला. वाहनांची जाळपोळ करत हिंसाचार केला. यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक घायाळ झाले आहेत.

मोहरमनिमित्त प्रीतीसंगम उद्यानात मंदिराच्‍या परिसरात मांसाहारी जेवण करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर गुन्‍हे नोंद करा ! – हिंदु एकता आंदोलनाची मागणी

प्रीतीसंगम उद्यानात मांसाहार जेवण करण्‍यास बंदी आहे, तसेच या परिसरात हिंदूंंची अनेक मंदिरे असूनही या ठिकाणी मांसाहार जेवण करण्‍यात आल्‍याने हिंदु समाजाच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या गेल्‍या आहेत.

‘लँड (भूमी) जिहाद’ला प्रोत्‍साहन देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

काँग्रेस सरकारने वक्‍फ बोर्डाला अमर्याद अधिकार देऊन ठेवले आहेत. या कायद्याच्‍या माध्‍यमातून देशभर हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळे एवढेच नाही, तर सरकारी संपत्तीही सहजपणे गिळंकृत करून ती वक्‍फ बोर्डाची संपत्ती घोषित करण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे.

(म्हणे) शमसीर क्षमा मागणार नाहीत ! – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उद्दामपणा !

धर्मनिरपेक्ष राज्यघटनेने दिलेल्या पदावर असलेल्या एक मुसलमान व्यक्तीने सर्रासपणे हिंदुद्वेषी विधाने करूनही तिच्याविषयी सरकार, पोलीस, प्रशासन, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आदी कुणीही काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !

#Exclusive : (म्हणे) ‘दिवाळीत फोडण्यात येणारे फटाके, ही पर्यावरणाची सर्वांत गंभीर समस्या !’ – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषण मोजणे आणि मशिदींवरून नियमित वाजणार्‍या भोंग्यांकडे दुर्लक्ष करणे, हा उघड पक्षपातीपणा आहे. सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !

हिंदु देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह संभाषण करणारा धर्मांध अटकेत !

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर कारवाई करणारे पोलीस काय कामाचे ? छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषांचा अवमान होऊनही कारवाई न करणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

बंगालमध्ये मोहरमसाठी प्रशासनाने अडथळे लावून बंद केलेला एका मंदिराचा मार्ग भाजपच्या विरोधानंतर खुला !

बंगालमध्ये हिंदुविरोधी तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडतात आणि अन्य निधर्मी राजकीय पक्ष मौन बागळतात !

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराजवळ फेकण्यात आले गोमांस !

अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळी कधी कुठल्या प्राण्याचे मांस फेकले जात नाही; मात्र हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी गोमांस फेकण्याच्या घटना सतत घडत असतात, याविषयी कधी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत ?

(म्हणे) ‘राज्यातील दंगलींमधील निष्पाप आरोपींवरील गुन्हे मागे घ्या !’ – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

‘काँग्रेसचे राज्य म्हणजे दंगलखोर धर्मांधांचे राज्य’ असेच आता म्हणावे लागेल ! सत्तेवर आल्यावर काँग्रेस मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी थेट निर्णय घेते; मात्र हिंदूंच्या बाजूने कोणताही राजकीय पक्ष थेट निर्णय घेत नाहीत, हे हिंदूंचे दुर्दैव !

(म्हणे) ‘महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनींचे अश्‍लील व्हिडिओ बनवल्याची घटना फारच लहान !’ – गृहमंत्री डॉ. जी परमेश्‍वर

कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंंना हे विधान मान्य आहे का ? आरोपी मुसलमान आणि पीडित हिंदु विद्यार्थिनी असल्यानेच काँग्रेसचे मंत्री असे विधान करत आहेत. याउलट स्थिती असती, तर एव्हाना दोषींवर कठोर कारवाई झाली असती !