सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अवमान होऊ देणार नाही ! – केंद्र सरकार
ओटीटीवर दाखवल्या जाणार्या असभ्य आणि अपमानास्पद ‘वेब सिरीज’मधील मजकुरावर आळा घालण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत सर्वांना सूचित करण्यात आले.
ओटीटीवर दाखवल्या जाणार्या असभ्य आणि अपमानास्पद ‘वेब सिरीज’मधील मजकुरावर आळा घालण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत सर्वांना सूचित करण्यात आले.
निधर्मी शिक्षण पद्धतीमुळे हिंदुबहुल देशात ‘जय श्रीराम’ला शिक्षकांकडून विरोध केला जातो, तर त्याच वर्गातील ‘हिजाब’ घातलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना मोकळीक दिली जाते ! अशा शिक्षकावर शाळा प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
हिंदूंच्या धार्मिक यात्रांत अशा प्रकारची कृत्ये करण्याचे धाडस होणे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद !
भारत देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. पाकिस्तान हा ‘मुस्लिम देश’ आणि भारत मात्र ‘निधर्मी देश’ ही संकल्पनाच अयोग्य आहे. काँग्रेसने जाणीवपूर्वक हिंदु धर्मावर अन्याय केला आहे.
रस्त्यावरील नमाजपठणाला विरोध करण्यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर हनुमान चालिसा आणि सुंदरकांड यांचे पाठण करण्यास आरंभ केला होता. यावरून रस्त्यावरील नमाजपठणावर बंदी घालण्यात आली होती.
पाकिस्तानातील हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदुद्वेष्ट्या पाकिस्तानी सरकारला आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी जाब विचारायला हवा, असेच हिंदूंना वाटते !
आता ‘विशाळगड मुक्ती आंदोलना’च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले.
हिंदु धर्मात विवाह हा ‘सोहळा’ असतो. समलैंगिकता ही संकल्पनाच मुळात कुठल्याही संस्कृतीच्या दृष्टीने विपरीत आणि अनैसर्गिक असतांना धार्मिक संस्कारांसह त्यांचा विवाह करणे, हे ‘विवाह’ या संस्काराचा घोर अवमान करणारे आहे.
‘विदेशातून विविध धर्मांचे लोक हिंदुस्थानात येतात. ‘हिंदुस्थानातील वनवासी क्षेत्रातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपण आलो आहोत’, असे भासवले जाते. ‘या अभ्यासकांचा अंत:स्थ हेतू अभ्यास करण्याचा नसून वनवासी भागांतील जनतेचे धर्मांतर करणे’, हा असतो. असाच हेतू मनात ठेवून वर्ष १९२७ मध्ये मानवशास्त्री वेरियर एल्विन हिंदुस्थानात आला.
मुसलमान कोणत्याही पदावर गेले, तरी आधी ते मुसलमानच असतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध होते !
लव्ह जिहाद्यांना पाठीशी घालणार्या पोलीस अधिकार्यांना आता बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !