हिंदूंना लक्ष्य केल्यास जशास तसे उत्तर देऊ ! – नितेश राणे, नेते, भाजप
हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका.
हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका.
क्रूर औरंगजेब हा ‘वाईट बादशाह नव्हता’, असे औरंगजेबी मानसिकताच जोपासणार्या अबू आझमी यांना वाटणे साहजिक आहे !
हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांकांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे काँग्रेसवाले, पुरोगामी, साम्यवादी, निधर्मी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदी आता गप्प का ?
महाविद्यालयाने केवळ हिंदु विद्यार्थ्यांना काढून टाकले ,वाद चिघळल्यावर मुसलमान विद्यार्थ्यांनाही काढले
‘इस्लामी देशांमध्ये अशा घटना घडल्यावर त्यांना भारत सरकार जाब का विचारत नाही ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. ‘ईडीएम’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे !
तत्कालीन काँग्रेसचे धोरण पहाता सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, यांसारखे काही नेते वगळता नेहरू आणि त्यांचे पाठीराखे काँग्रेसवाले ब्रिटिशांचे हस्तक असल्यासारखेच वागत होते. रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची ‘राष्ट्राभिमानी’ हीच ओळख आहे.
ब्राह्मण पंडित मंत्रोच्चार करत राष्ट्रपतींना वेदोक्त पद्धतीने शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या कार्यासाठी देवाला प्रार्थना करत आहेत, हे पाहिल्यानंतर पुरो(अधो)गाम्यांचा तीळपापड होणे, हे समजू शकते. त्यांना स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याची संधी मिळाली आणि त्याचा त्यांनी लाभ घेतला.
लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता, अस्तित्वातील कायदे, सरकार, पोलीस, प्रशासान, अशा कुणालाच धर्मांध जुमानत नसल्याचे लक्षात येते.
गोमाता ही हिंदूंसाठी पूजनीय आहे. सरकारी ‘खाद्य उत्सवा’त गोमांसमिश्रित बिर्याणीचा समावेश करणे, म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे होय !