पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदु निर्वासितांना आता मिळणार भारताचे नागरिकत्व !

या अभिनंदनीय पावलासह केंद्रशासनाने आता ‘एन्.आर्.सी.’ची (राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची) कार्यवाही करून भारतातील कोट्यवधी मुसलमान घुसखोरांना हाकलावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

मोदी यांना ३ र्‍यांदा निवडून दिले, तर देश ३ र्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर जाईल ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

सर्व पक्षांना त्यांच्या परिवाराला पक्षात पुढे आणायचे आहे. केवळ भाजपला आणण्यासाठी नाही, तर वर्ष २०४७ मध्ये भारताचे भविष्य घडवण्यासाठी, भारताला सुरक्षित करण्यासाठी मतदान करा.

३ नवे फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू होणार !

१ जुलै २०२४ पासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे कायदे लागू होणार आहेत.

Pandit Pradeep Mishra Received Threat : कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी !

नवनीत राणा यांची गृहमंत्र्यांकडे मिश्रा यांना सुरक्षा पुरवण्याची केली मागणी !

Ashok Chavan Resigns : अशोक चव्हाण १५ फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार !

‘२ दिवसांत मी राजकीय भूमिका घेईन. काँग्रसमध्ये मी प्रामाणिकपणे काम केले. कुणाहीविषयी माझ्या मनात काही नाही’, असे अशोक चव्हाण यांनी दुपारी माध्यमांच्या पत्रकारांना सांगितले.

संपादकीय : पीडित हिंदूंसाठी ‘सीएए’ येणार !

केंद्रशासनाने इस्लामी देशांतील विस्थापित हिंदूंना ‘सीएए’ कायदा करून सुरक्षा देण्यासह रोहिंग्या-बांगलादेशी धर्मांधांना हाकलावे !

Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार! – गृहमंत्री अमित शहा

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेले अपप्रकार जाणून घेण्यासाठी श्‍वेतपत्रिका आवश्यक ! – अमित शहा

Indo-Myanmar Fencing : भारत म्यानमारच्या सीमेवर १ सहस्र ६४३ कि.मी. लांबीचे कुंपण घालणार !  

म्यानमारमधून आधीच घुसखोरी करून आलेल्या रोहिंग्यांनाही लवकर देशातून हाकलण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेही जनतेला वाटते !

संपादकीय : आसामसाठी पुढचा टप्पा !

भारत शासन, ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असम’ (उल्फा) ही संघटना आणि आसाम राज्य यांच्यात नुकताच एक त्रिपक्षीय करार झाला.

Tehreek E Hurriyat : केंद्र सरकारकडून काश्मीरमधील ‘तहरीक-ए-हुर्रियत’ या संघटनेवर बंदी !

इस्लामी संघटनांना ‘आतंकवादी’ घोषित करून त्यांच्यावर बंदी घालणे हा एक टप्पा आहे; मात्र त्यांच्या कारवाया मोडून काढून संघटना पूर्ण नष्ट करणे आवश्यक आहे.