कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचनांच्या माध्यमातून झाला प्रसार !
कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शन यांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.
कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शन यांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच काही जणांनी साधनेला प्रारंभ केला. या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले सकारात्मक पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘वाय-फाय’ यंत्रणा चालू होत नव्हती. त्या वेळी देवाने सुचवले, ‘एका साधिकेच्या भ्रमणभाषवरून जोडणी करून पाहूया.’ त्याप्रमाणे जोडणी करताच आंतरजाल जोडणी एकदम गतीने चालू झाली…
‘वर्ष २०१९ ते २०२३ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच काही जणांनी साधनेला प्रारंभ केला.
काही वाहनचालक गाड्यांच्या हेडलाईटमध्ये डोळ्यांना त्रासदायक होतील अशा पद्धतीने दिवे बसवतात. त्यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्यात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.
‘शहीद ठाकूरजी पाठक वेलफेअर सोसायटी’च्या राष्ट्रीय शाखेने कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येचा निषेध करत आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी केली.
भारतीय संस्कृतीतील पेहराव करून विविध ज्ञाती संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच समस्त हिंदु समाज बांधव यांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे.’’ या प्रसंगी श्री. हेमंत पिंगळे म्हणाले
देशाच्या ७८ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान’कडून येथील माध्यमिक विद्यालयाच्या अंगणवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक असे १७६ विद्यार्थी, तसेच १५ शिक्षक यांना ‘सनातन संस्थे’च्या संस्कार वह्यांचे वाटप करण्यात आले होते.
उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याने त्यांचे जीवन असुरक्षित झाले आहे.
मशिदींमधून यापूर्वी कधीही भारतीय सैन्यात भरती होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे ऐकिवात आले नव्हते, त्यामुळे ‘या आवाहनामागे कुठले षड्यंत्र आहे का ?’, असा संशय कुणाला आल्यास आश्चर्य वाटू नये !