काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांत १००० रोपांची लागवड
‘चला जाणूया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये वृक्षारोपण अभियान उपक्रम राबवण्यात आला.
‘चला जाणूया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये वृक्षारोपण अभियान उपक्रम राबवण्यात आला.
राज्यातील ३३ कोटी वृक्षलागवडीचा अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात यावा, यासाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने ४ ऑगस्ट या दिवशी विधासनभेत या समितीच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून या दिवशी वाशी सेक्टर १४ येथील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानामध्ये भाजप, ग्रीन होप संस्था आणि श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.
नदी सुधार प्रकल्पामध्ये ६ ते ७ सहस्र झाडे तोडण्यात येणार असल्याची चर्चा पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि पुणेकर यांच्यात असल्याने २९ एप्रिल या दिवशी ‘चिपको’ आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वरील सूत्र स्पष्ट केले आहे.
वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे. याविषयी अपहाराची कोणती तक्रार असेल, तर शासनाला त्याची माहिती द्या. वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २३ मार्च या दिवशी विधान परिषदेत केले.
तोडलेली झाडे पुन्हा जोडता येत नाहीत, त्यामुळे ठेकेदाराच्या या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्यक !
सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
अक्कलकोट परिमंडळाअंतर्गत असलेल्या मैंदर्गी आणि वागदरी नियतक्षेत्रात अनुमतीविना वृक्षतोड करून त्याची अवैधरित्या वाहतूक करतांना लाकडांसह ४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
झाडावर चढून कुणी आंदोलन करू नये; म्हणून झाडच तोडणार्या प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने सोडवण्याची अपेक्षा काय करणार ?
मूळ समजण्यास कठीण ज्ञान – औदुंबराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडल्यावर त्या पानांतून प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने ती अधिक तेजस्वी दिसणे.