नैसर्गिक वातानुकूलन !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ।’, म्हणजेच ‘वृक्षवल्ली हेच आमचे खरे सोयरे (नातेवाईक) आहेत.’ आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस केवळ पळत आहे…
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ।’, म्हणजेच ‘वृक्षवल्ली हेच आमचे खरे सोयरे (नातेवाईक) आहेत.’ आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस केवळ पळत आहे…
गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाच्या दुसर्या टप्प्यात अडथळा ठरणारे ५२९ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या पथ विभाग आणि घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून सिद्ध करण्यात आला आहे. या प्रस्तावावर अद्याप सुनावणी झालेली नाही.
‘बुद्ध गार्डन’ येथील के.एम्.टी. वर्कशॉप येथे ‘इलेक्ट्रिक बस’साठी ‘चार्जिंग केंद्र’ बनवण्यासाठी महापालिकेची अनुमती न घेता वृक्षतोड करण्यात आली. वृक्ष तोडतांना ठेकेदाराने ८३० झाडे लावणे अपेक्षित असतांना त्यांपैकी एकही झाड लावले नाही.
येथे गंगापूर रस्त्यावर मध्येच असलेली २ प्रचंड मोठी वडाची झाडे अनेक अपघात होत असल्याने पाडली पाहिजेत, असे एका गटाचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर ही झाडे तोडण्याचे काम चालू झाले आहे.
दापोली तालुक्यातील मांदिवली येथील प्रस्तावित खाण प्रकल्पावरून स्थानिक ग्रामस्थ आणि प्रकल्प समर्थक यांच्यातील संघर्ष आता वाढू लागला आहे.
मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारतात एल्पीजी सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरपणाच्या वाढत्या मागणीमुळे जंगल, जंगलालगतची क्षेत्रे आणि सरकारी भूमी येथे होणारी अवैध वृक्षतोड रोखा
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन आणि पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या सर्व (२०३) उद्यानांत ‘ऑक्सिजन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील तक्रारी, कचरा व्यवस्थापन आणि भटक्या श्वानांच्या समस्या यांवर उपाययोजना करण्यात येणार असून वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्यात येईल.
गोवा सरकारने ‘गोवा वृक्ष संरक्षण कायदा १९८४’च्या अंतर्गत वृक्षतोडीसाठीची अनुमती घेण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नियम कडक केले असून या संदर्भातील नवे निर्देश प्रसारित केले आहेत.
पार्थ पवारांसारखे तपोवनातील झाडांनाही क्षमा करा. येथील एकाही झाडाच्या फांदीला हात लावता कामा नये, अशी चेतावणी देत मनसे चित्रपट कर्मचारी सेनचे प्रमुख अमेय खोपकर यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
दोडामार्ग तालुक्यात कुठेही खासगी मालकी किंवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होतांना दिसल्यास जनतेने गावातील पोलीस पाटील, वनरक्षक, तलाठी यांपैकी कुणालाही तातडीने कळवावे,