भारताची आर्थिक क्षेत्रात होत असलेली अभिमानास्पद घोडदौड !

भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक स्तरावर जबरदस्त प्रदर्शन होत आहे. भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन (एकावर १२ शून्य) डॉलर पार झाली आहे. आता ती ४.३ ट्रिलियन डॉलर झाली आहे. गेल्या १० वर्षांत भारताने ‘जीडीपी’ (सकल राष्ट्रीय उत्पादन) दुप्पट केला आहे.

मनुष्याचे मन किती निर्मळ, पवित्र हवे ?

मनुष्याचे मन इतके निर्मळ, इतके पवित्र झाले पाहिजे की, ‘त्याच्या (भक्ताच्या) हातून घडणारी प्रत्येक कृती ईश्वराची पूजा आहे’, असे त्याला (ईश्वराला) अमाप विश्वासाने म्हणता आले पाहिजे.

कोणतीही दंगल असू दे, हिंदूंची मुले सपाटून मार खाणार, हे ठरलेले !

देशात कुठेही दंगल होवो, मग ते महाराष्ट्रातील नागपूर असो, नाही तर उत्तरप्रदेशातील संबल, लखनौ (लक्ष्मणपुरी) असो, नाही तर मध्यप्रदेशातील भोपाळ… दंगलीत नेहमीच धर्मांध मुसलमान आक्रमक असतात आणि हिंदूंची मुले सपाटून, बेदम मार खात असतात, हे कायमचे चित्र आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ने चित्रपट, नाटके, विज्ञापने आदींमधील श्रद्धास्थानांच्या अवमानाविषयी हिंदूंना जागृत केले !

सद्यःस्थितीत हिंदू जागृत होत आहेत. अनेक ठिकाणी देवता, संत आणि अन्य श्रद्धास्थानांच्या अवमानाविरोधात हिंदू कायदेशीर लढा देत आहेत. सामाजिक माध्यमांवर वैचारिक प्रतिवाद करायला लागले आहेत. हिंदूंमधील हा धर्माभिमान, म्हणजे एक प्रकारे ‘सनातन प्रभात’च्या वैचारिक लढ्याचा विजय होय.

‘मर्चंट नेव्ही’मधील (व्यापारी जहाजांपुढील) आव्हाने, चिंता आणि भविष्यातील मार्ग

‘मर्चंट नेव्ही’ किंवा व्यापारी जहाजे अनेक वेळा आपल्या खलाशांना वार्‍यावर सोडून देतात. ही समस्या अनेक वर्षांपासून चालू असूनही यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या आणि सूक्ष्मातील ज्ञान मिळणार्‍या विदेशातील साधिकेचे माहिती मिळण्याचे विविध स्रोत

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आयोजित केलेल्या एका कार्यशाळेच्या निमित्ताने भारतात आलेल्या एका विदेशी साधिकेला सूक्ष्म जगताचे ज्ञान मिळते. तिला हिंदु धर्मातील गोष्टी जाणून घेतांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

सनातनच्या ३ गुरूंविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

मला व्यासपिठावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही गुरूंचे दर्शन झाले. प्रत्येक दिवशी मला मधे मधे त्यांचे अस्तित्व जाणवत होते.

शिकण्याची वृत्ती आणि धर्माभिमान असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची बेंगळुरू येथील कु. संकीर्तना श्रीवत्सन् (वय १० वर्षे) !

वर्ष २०२२ मध्ये कु. संकीर्तनाला बर्‍याच शारीरिक अडचणी होत्या. तिला वारंवार सर्दी, खोकला आणि ताप येत असे. एकदा तिला रुग्णालयात भरती करावे लागले होते. तेव्हा तिला सांगितलेले नामजपादी उपाय तिने तत्परतेने आणि प्रामाणिकपणे केले. तिला लगेच गुण आला. तेव्हा ‘हे सर्व गुरुकृपेने झाले’, असे तिने सांगितले.

सुख आणि दु:ख

आपल्याला ‘संसार असत्य आणि दुःखदायक आहे’, याची जाणीव असते, तरीही आपण त्याचा त्याग करू शकत नाही. ‘ईश्वर आपला आहे आणि तो सुखाचे आगार आहे’, असे आपण मानतो, तरीही त्याच्यावर प्रेम करू शकत नाही; कारण आपण संसारातून सुखाची अपेक्षा करत रहातो अन् सर्वशक्तीमान ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) मनीषा शिंदे यांचे मनाचा आढावा घेतांना झालेले चिंतन

‘माझ्या दोन स्वभावदोषांच्या तीव्रतेमुळे मला मनाचा आढावा घेतांना साधनेतील आनंद घेता येत नसे; परंतु मी त्या स्वभावदोषांमुळे येणार्‍या प्रत्येक विचाराचा १ घंट्याने आढावा घेऊ लागले. त्यामुळे मला झालेले लाभ येथे दिले आहेत.