संत, नाम आणि भगवंत

संत संसाराविषयी बोलतील; पण अनुसंधान भगवंताचे ठेवतील. संतांचा नामाचा आनंद एवढा असतो की, त्यात सर्व दु:खे विरघळून जातात. आपल्याला विषयाचा आनंद एवढा मोठा वाटतो की, भगवंत त्यात विरघळतो.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गैरप्रकारांना वाचा फोडली !

समस्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूरचा श्री विठोबा आणि देवी श्री रुक्मिणी यांच्या मंदिराचे वर्ष १९८५ मध्ये सरकारीकरण झाले. तेव्हापासून देवतांच्या दागिन्यांचे मूल्यांकन होत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर …

नावातच सर्व काही आहे !

‘नावात काय आहे ?’ असा प्रश्न सध्या चालू असलेल्या एका वादग्रस्त नव्हे, तर मुद्दाम उकरून काढलेल्या प्रसंगावरून चर्चिला जात आहे. होय, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याविषयीची मोर्चाची सिद्धता आणि …

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा औरंगजेबासह इस्लामी आक्रमकांवर झालेला परिणाम !

छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुढे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकाचा औरंगजेबावर काय परिणाम झाला ? छत्रपती शिवराय यांच्या हिंदवी साम्राज्याचे प्रमुख ध्येय आणि मराठ्यांच्या युद्धपद्धतीतील वैशिष्ट्य यांविषयीची माहिती या लेखाद्वारे देत आहे.

काँग्रेसचे राहुल गांधी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि भारतविरोधी षड्यंत्र !

सुशांत सिन्हा यांनी त्यांच्या ‘यू ट्यूब वाहिनी’वर खासदार संबित पात्रा यांच्याशी वार्तालाप केला. या वेळी संबित पात्रा यांनी परकीय शक्तींकडून भारताला हानी पोचवण्यासाठी होत असलेल्या षड्यंत्रावर प्रकाश टाकला. याविषयी या लेखात पाहूया.  

साप्ताहिक कन्नड ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाचा अंक हातात घेतल्यावर पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८८ वर्षे) यांना आलेली अनुभूती आणि त्यांच्या मनात त्या सेवेसंदर्भातील स्मृतींना मिळालेला उजाळा !

मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे.  त्यानिमित्त साप्ताहिक कन्नड ‘सनातन प्रभात’विषयी त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

देवाच्या अखंड अनुसंधानात असणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असणार्‍या कै. (श्रीमती) जनाबाई रामलिंग नारायणकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८९ वर्षे) ! 

‘१५.२.२०२५ या दिवशी माझी बहीण श्रीमती जनाबाई नारायणकर यांचे निधन झाले. १७.३.२०२५ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

‘गाभार्‍यात जाऊन श्री काशी विश्वनाथाचे दर्शन-पूजा करता येणे’, ही भगवान शिवाची लीला आणि कृपा अनुभवणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. श्वेता क्लार्क !

आम्ही वाराणसी विमानतळावर उतरल्यापासून मला सूक्ष्मातून सर्वत्र भगवान शिवाची विविध रूपे दिसू लागली. ‘येथील संपूर्ण वातावरण शिवतत्त्वाने भारित आहे’, असे मला जाणवले…

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) हिला श्री भवानीदेवीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

मोठ्यांचे सत्संग कसे असतात ? काय अर्थ आहे त्यात ? या मुलांना हे सर्व कुणी शिकवले ? ‘तळमळ असली, तर भगवंत कसा आतून शिकवतो आणि साधनेत पुढे पुढे घेऊन जातो !’, हे लक्षात येते.

सौ. निवेदिता जोशी यांनी भावजागृतीसाठी केलेले प्रयोग आणि ते करतांना त्यांना अन् सहसाधिकांना आलेल्या अनुभूती

श्रीकृष्णाचा दिव्य रथ घराच्या दाराशी येऊन उभा आहे. त्याचे मी दर्शन घेत आहे. रथाला प्रदक्षिणा घालत आहे. श्रीकृष्ण आपला हात धरून मला रथात घेत आहे. श्रीकृष्णाचा तो स्पर्श मी अनुभवत आहे.