अभिजात मराठी भाषेची साहित्य चळवळ पुढे नेतांना…
आज भलेही आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भले यात पुढे अधिक साहित्यसंपदा निर्माण होईल. प्रमाणित भाषेचा व्याप वाढेल, प्रसार वाढेल; पण ज्या काळात गाव गावातल्या मातीवर प्रेम करत होता
आज भलेही आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भले यात पुढे अधिक साहित्यसंपदा निर्माण होईल. प्रमाणित भाषेचा व्याप वाढेल, प्रसार वाढेल; पण ज्या काळात गाव गावातल्या मातीवर प्रेम करत होता
गोमंतभूमी (गोवा) असे परमपवित्र । येथे घडतसे श्री गुरूंचे अवतारी चरित्र ॥ येथीलच ३ जीव गुरुचरणी विसावले । साधकजन सारे आनंदसागरात न्हाले ॥
‘प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतो. छंद सात्त्विक असणे आणि तो छंद जपणारी व्यक्ती मूलतः सात्त्विक असणे आवश्यक आहे, अन्यथा ती व्यक्ती आणि अपरोक्षपणे समाज यांची हानी होते. व्यक्तीस्वातंत्र्याची आवई उठवणार्या या युगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘व्यक्ती, कला आणि त्या माध्यमातून समाज’ यांचा सर्वांगीण उत्कर्ष होण्यासाठी वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी मला केलेल्या अमूल्य मार्गद़र्शनाबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने मी हे लिखाण केले आहे.
‘सनातनचा आश्रम पाहून मला पुष्कळ प्रसन्न वाटले. मला आश्रमात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा मिळाली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी निर्माण केलेल्या चैतन्यमय आणि आनंदाची अनुभूती देणार्या आश्रमात राहून साधना करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
आता मला पैसे कमवण्यापेक्षा जीवनात साधनेचे महत्त्व समजले आहे. मला बाहेरचे जग हे नरक आणि आपला आश्रम हा वैकुंठ वाटतो. ‘आम्हाला हलसिद्धनाथ आणि तुम्ही बांधून ठेवले आहे’, असे मला जाणवते.’
त्या संतांना जेवण वाढतांना ‘मला भूक लागली आहे’, असे मला वाटते. तसेच त्यांना पाणी आणि औषध देतांना ‘मी माझ्यासाठी देत आहे’, असे मला वाटते. कधी कधी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे तेथे अस्तित्व जाणवते आणि थंडावा जाणवतो.
‘‘तृप्तीचा आध्यात्मिक त्रास न्यून करण्यासाठी मारक आणि माझ्यासाठी तारक गंध येत आहे. देवाने गंधाच्या माध्यमातून रक्षण केले. चला ! देव आहे आपल्या समवेत.’’
चि. आकाश आनंद श्रीराम आणि चि.सौ.कां. मनीषा किसन राऊत यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !