म्हैसूर येथे चामुंडेश्वरीदेवीचे पूजन, मिरवणूक आणि प्रदर्शन !

भारतभरात सगळीकडेच दसर्‍याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो; मात्र १० दिवस साजर्‍या होणार्‍या म्हैसूरच्या दसरा उत्सवाने ‘नाड हब्बा’ म्हणजे राज्योत्सव म्हणून पर्यटन …

मदरशांतील शिक्षकांच्‍या मानधनवाढीपेक्षा मदरशांवरच बंदी का घालत नाही ? – अजयसिंह सेंगर, महाराष्‍ट्र करणी सेना

मदरशांतून हिंदुविरोधी शिक्षण दिले जाते. ‘हिंदू काफीर आहेत’, असे शिकवले जाते. अशा प्रकारे मदरशांतून धार्मिक उन्‍माद निर्माण केला जात आहे, हे ठाऊक असतांनाही मदरशांतील शिक्षकांना देण्‍यात येणारे ६ सहस्र रुपये एवढे मानधन वाढवून ते १६ सहस्र रुपये केले गेले.

देवतातत्त्व आकृष्ट करणार्‍या सनातननिर्मित सात्त्विक रांगोळ्या आणि सात्त्विक चित्रे यांच्यामध्ये देवतांच्या यंत्राप्रमाणे सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.

दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर आपट्याच्या पानांच्या संदर्भात केला जाणारा अपप्रचार आणि खंडण !

पुस्तक वाचून स्वतःला तत्त्वज्ञानी समजणारे आधुनिक पर्यावरणवादी एरव्ही वृक्षतोड होतांना बघत बसतात; पण आपल्या सण-उत्सवांच्या वेळी मात्र यांचे निसर्गप्रेम उफाळून येते.

दसर्‍याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात ?

कुबेराने रात्री धनवर्षाव केला. या सर्व सुवर्णमुद्रा एका आपट्याच्या झाडावरून भूमीवर पडल्या. तो विजयादशमीचा दिवस होता.

नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात पार पडला चंडीयाग !

सप्‍तमी ते नवमी या दिवसांमध्‍ये ‘चंडी होम’, तसेच विजयादशमीच्‍या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या दीर्घायुष्‍यासाठी ‘महामृत्‍यूंजय होम’ करण्‍यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे यथार्थ वर्णन

शत्रूने आपल्याला शौर्याने जिंकले, असे कधीही होऊ देऊ नये, ही श्रीकृष्णनीतीची (गनिमी काव्याची) किल्ली आहे.’ छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचा चांगला उपयोग केला होता.

धर्माचा विजय होण्यासाठी ‘हिंदु राज्य’ स्थापनेच्या ध्येयाने कृतीशील व्हा !

‘स्वार्थ, पद, मान-सन्मानाची प्रलोभने आणि आर्थिक लाभ यांचा त्याग करून भारतात समतावादी अन् मानवतावादी हिंदु राज्य स्थापित करण्यासाठी एकजुटीने कार्यरत होऊया ! भारतात ‘हिंदु राज्य’ स्थापन करणे, यासाठी आतापासून प्रयत्न केले नाहीत, तर नंतर ‘हिंदु राज्य’ येणे अतिशय कठीण होईल.’

दसरा : परंपरा, इतिहास आणि महत्त्व !

आश्विन शुक्ल दशमीला ‘विजयादशमी’ किंवा ‘दसरा’ म्हणतात. आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र असते. याची समाप्ती या दिवशी होते. शुंभ-निशुंभ, रक्तबीज, …