पुस्तकी ज्ञान आचरणात न आणल्यास ते व्यर्थच !

घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तात मिसळत नाहीत, तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.

स्वामी विवेकानंद यांचे जातीसंस्थेविषयीचे मत !

जगातील प्रायः प्रत्येक देशात मी भिन्न भिन्न प्रकारची जातीसंस्था पाहिली आहे; परंतु भारतात जातीसंस्थेची जी एक उत्कृष्ट व्यवस्था आहे आणि तिच्या मुळाशी जो एक उच्च उद्देश आहे, तसा इतरत्र कुठेही आढळत नाही.

गोपालन आणि भारतीय राज्यघटना !

‘भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात देशाच्या धोरणांविषयी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्यातील ४८ वे कलम ‘गोवंश हत्याबंदी’ याविषयीचे आहे. यात स्पष्ट म्हटले आहे,

श्रद्धा आणि धीर !

श्रद्धासूक्ताची द्रष्टा ‘श्रद्धा कामायनी’ आहे. ‘कामायनी’ म्हणजे कामना किंवा सात्त्विक िवचारांचे अधिष्ठान असलेली देवता, तीच ‘श्रद्धा’, असा ऋग्वेद रचनाकारांनी उल्लेख केलेला आहे.

जागतिक अशांततेला उत्तरदायी कोण ?

२१ व्या शतकात स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर संयुक्त राष्ट्रांना सुधारणा कराव्याच लागणार आहेत. अन्यथा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी ज्याप्रमाणे पर्यायांची निर्मिती झाली,

मुंबईतील मॉलमधील कॉफीत झुरळ सापडले !

पोलिसांनी उपाहारगृह व्यवस्थापक, वेटर (वाढपी) आणि इतर संबंधित यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘अशा कॉफीमुळे आपल्याला अपचन, विषबाधा किंवा इतर काही त्रास झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ?’ असा प्रश्न प्रदीप रावत यांनी विचारला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

आश्रमातील स्वागतकक्षात ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून ‘श्रीकृष्ण श्वास घेत आहे. तो माझ्यासमोरच उभा असून माझ्याकडे पुष्कळ प्रेमाने पहात आहे’, असे मला जाणवत होते.’

देहभान विसरून तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या अन् सर्व कुटुंबियांना साधनेत आणणार्‍या बेंगळुरू (कर्नाटक) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुरेखा केणी !

बेंगळुरू येथील कै. (सौ.) सुरेखा केणी यांनी साधनेला केलेला आरंभ आणि उच्च पदावर नोकरी करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

‘ऑनलाईन साधना सत्संगा’त सहभागी होणार्‍या पुणे आणि सातारा या जिल्ह्यांतील जिज्ञासूंना स्वतःत जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती !

‘आरंभी मी प्रत्येकाच्या कामात लक्ष घालायचे. प्रत्येकाला विनाकारण सांगत रहायचे. ‘मी म्हणेल, तसेच घडले पाहिजे’, असा माझा अट्टाहास असायचा. मी माझ्या मनाचा आढावा घ्यायला आरंभ केल्यापासून मला शांत वाटत आहे.