पुणे येथे भ्रमणभाषमधील ‘हॉटस्पॉट’ वापरण्यास नकार दिल्याने हत्या !
तरुण पिढीने क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यास धजावणे हे गंभीर आणि चिंताजनक आहे. तरुण पिढीवर वेळीच योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !
तरुण पिढीने क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यास धजावणे हे गंभीर आणि चिंताजनक आहे. तरुण पिढीवर वेळीच योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !
पूर्ण जगात केवळ भारतात गायीला देवता म्हणून पुजले जाते, अशा भारतात गायींवर अत्याचार होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता आरोग्य विभागातील कर्मचारी विठ्ठल आव्हाड यांना एका गुन्ह्यामध्ये घटनास्थळ पंचनाम्यासाठी घेतले होते.
देशात घोटाळा होत नाही, असे एकतरी क्षेत्र शेष आहे का ? भ्रष्टाचार्यांना फाशीसारखी शिक्षा होत नसल्यानेच भ्रष्टाचार नष्ट होण्याऐवजी वाढतच चालला आहे !
विमान अपहरण करणार्या इस्लामी आतंकवाद्यांची नावे ‘भोला’ आणि ‘शंकर’ अशी ठेवण्यात आल्याचे ‘हिंदु सेना’ या संघटनेने प्रविष्ट केलेल्या या याचिकेत म्हटले आहे.
हे हेलिकॉप्टर पोरबंदर किनार्यापासून ४५ कि.मी. अंतरावर असणार्या एका नौकेतील घायाळ कामगाराला आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी ते समुद्रात कोसळले.
तैवानने आता चीन आणि रशिया यांच्यातील वाढत्या मैत्रीवर उपरोधिक टीका केली आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह यांनी म्हटले आहे की, जर चीनचा तैवानवरील दावा प्रादेशिक अखंडतेशी संबंधित असेल, तर चीन सरकारने रशियाकडून १० लाख चौरस कि.मी. भूमी परत घ्यावी.
असे झाल्यास तेथील हिंदू नामशेष होतील, हे निश्चित ! हे लक्षात घेऊन तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?
‘लोकांनी कायदा हातात घेऊ नये’, असे सल्ले दिले जातील; मात्र जनतेला अशी कृती का करावीशी वाटत आहे ?, याचाही विचार होणे आवश्यक आहे !
असा मोर्चा काढण्याची वेळ हिंदूंवर का येते ? बेकायदेशीर मशिदीचे बांधकाम होत असतांना प्रशासन झोपले होते का ?