पाक संपत चालला, तरी जिहाद सोडत नाही. याउलट हिंदू संपत चालले, तरी ते जागृत होत नाहीत ! हे हिंदूंना लज्जास्पद !

भारत पुन्हा एकदा मुसलमानांच्या कह्यात आला की, तो आपल्याकडेच राहील, असे चिथावणीखोर वक्तव्य पाकिस्तानचा कथित संरक्षणतज्ञ झैद हमीद याने केले. त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.

हिंदूंनी स्वत:सह, कुटुंब, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे !

हिंदूंनी पोलिसांवर अवलंबून न रहाता स्वत:सह, कुटुंब, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे लागेल.आपल्याला नीती आणि धर्म यांच्या साहाय्याने सिद्धता करावी लागेल.

खोट्या कथानकांविरुद्धचा लढा !

जगभरातील दुष्ट शक्ती पुष्कळ जागृत झाल्या आहेत. सर्व प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या आहेत; पण केवळ भारतात सनातन धर्म अजूनही टिकून आहे. त्याला नष्ट करण्यासाठी शेकडो प्रयत्न चालू आहेत. हिंदूंनी या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

भक्तामध्ये हरीविषयीच्या भक्तीचे महत्त्व दृढ करणारी श्रीकृष्णाच्या उपासनेचे शास्त्र सांगणारी सनातनची ग्रंथमालिका

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने उपासनेविषयी श्रद्धा वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते अन् भावपूर्ण उपासना ही अधिक फलदायी ठरते. यासाठी ही ग्रंथमालिका वाचा !

गुरुकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ करत असलेल्या सेवांची व्याप्ती

वाईट शक्तींनी शरिरावर त्रासदायक शक्तीचे आवरण आणले असेल, तर नामजप, मुद्रा आणि न्यास यांद्वारे उपाय करण्याआधी आवरण काढायला हवे, नाही तर उपायांचा परिणाम होत नाही.

‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची ‘इकोसिस्टीम’ (यंत्रणा) समजून घ्या !

खरेतर या ‘साम्यवादी इकोसिस्टीम’ने, म्हणजेच अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ….

भारतियांची दिशाभूल करणारे आधुनिक बुद्धीप्रामाण्यवादी !

साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांचे वैचारिक आक्रमण दूर करण्याची लढाई प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमीला लढावीच लागणार आहे, हे जाणा !

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बेंगळुरू येथील चि. अर्जुन विनय बिरारी (वय ५ वर्षे)

चि. अर्जुन विनय बिरारी याचा २५.८.२०२४ (श्रावण कृष्ण सप्तमी) या दिवशी तिथीने वाढदिवस आहे. त्याच्या आजीला त्याच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

धर्म, अधर्म आणि सद्यःस्थितीत हिंदु धर्माचे रक्षण !

जर मनुष्य धर्माने वागला नाही आणि तो अधर्म करू लागला, तर विनाश घडतो, असे या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन्ही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या चरित्रांतून दर्शवण्यात आले आहे. धर्माद्वारे अधर्मावर कशी मात करायची आणि धर्मरक्षण कसे करायचे, हे या दोन्हींमध्ये सांगण्यात आले आहे…

मुसलमान आणि ख्रिस्ती कधीच राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होणार नाहीत !

अल्पसंख्यांक कायद्यांद्वारे अल्पसंख्यांकांना स्वतःची ओळख जपून त्याचा प्रसार, प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये असे देशविघातक प्रावधान करण्यामागे हिंदुद्वेष्ट्यांचा दुष्ट हेतू आहे की, बौद्ध, जैन, शीख, पारशी, मुसलमान, ख्रिस्ती या समाजांनी कधीच राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होऊ नये…