‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

संतांच्या छायाचित्रमय जीवनचरित्रविषयक ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

श्रीकृष्णजन्माष्टमी व्रताचे माहात्म्य, कथा आणि विधी !

राजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, ‘‘हे अच्युत, ज्या दिवशी आपले पूजन केले जाते, अशा जन्माष्टमीची कथा आपण विस्तृतपणे सांगा. ‘जन्माष्टमीचे व्रत कसे करायचे आणि त्याचे फळ काय आहे ?’, हेही सांगा.’’

गुरुबोध

ज्या ठिकाणी प्रेम संपन्न होते, त्या ठिकाणी सद्भाव वाढतो. इतका वाढतो की, तो शब्दांत सांगता येत नाही. शब्दाविना संवादाचा रस्ता अध्यात्मात आहे.

जीवनातील गुरूंचे महत्त्व आणि फुलाच्या पाकळीपेक्षा फुलाचा देठ होण्याचा देवाने सांगितलेला भावार्थ

केवळ एका जन्मातील आईला महत्त्व न देता जन्मोजन्मीच्या आईरूप परमेश्वराचा विचार करून साधना करणे महत्त्वाचे असणे

साधकाला श्री समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात जाणवलेले साम्य !

दोघांचे ध्येय आणि कार्य समान आहे असे साधकाला वाटले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

साधना करणे किती महत्त्वाचे आहे !’, हे समजले., आश्रमात पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा जाणवली.

सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !

सनातन-निर्मित सात्त्विक मूर्तीच्या संगणकीय त्रिमितीकरणाच्या सेवेत सहभागी व्हा !

आधुनिक विज्ञानाचा उपयोग सात्त्विक कलाकृतीच्या निर्मितीसाठी करणे आणि अधिकाधिक लोकांना या मूर्तीचा लाभ करून घेता यावा, या उद्देशांनी या मूर्तीची संगणकीय त्रिमितीय रचना करण्याचे नियोजिले आहे. त्यासाठी ‘ब्लेंडर’, ‘झेड्ब्रश’ अशा संगणकीय प्रणालींचे (‘सॉफ्टवेअर’चे) ज्ञान असणे आवश्यक आहे.

साधनेच्या प्राथमिक टप्प्यात अध्यात्माची तात्त्विक माहिती देणारे आणि पुढच्या टप्प्यात प्रत्यक्ष साधना करण्यास शिकवणारे सनातनचे ग्रंथ !

अध्यात्माविषयीच्या तात्त्विक माहितीचे वरील महत्त्व बघितले, तरी याचा अर्थ ‘आयुष्यभर अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे’, असे नाही. या माहितीला केवळ २ टक्के महत्त्व असते आणि प्रत्यक्ष साधना करण्याच्या कृतीला ९८ टक्के महत्त्व असते,