सांगली येथे कृष्णा नदीची पाणीपातळी ३३ फूट !

पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे ६ द्वार दीड फुटांनी उचलून विसर्ग चालू केला आहे. सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी पूर परिस्थितीची पहाणी केली.

कोल्हापूर येथे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली !

आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी-रजपूतवाडी दरम्यान पाणी आल्याने पोलिसांनी शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली आहे.

विदेशी नागरिकांसाठी महाराष्ट्रात स्थानबद्ध केंद्रे उभारण्यात येणार !

या केंद्रांच्या प्रशासकीय कामकाजासाठी शासनाकडून ४ कोटी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ३४ गावांत १० कोटी ७१ लाख रुपयांच्या पिकांची हानी !

तातडीने आर्थिक साहाय्य मिळावे; शेतकर्‍यांची मागणी !

Gantantra Mandap’ and ‘Ashoka Mandap’  : राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे ‘गणतंत्र मंडप’ आणि अशोका हॉलचे ‘अशोक मंडप’ असे नामकरण !

राष्ट्रपती भवन व्हॉईसरॉय याच्यासाठी बांधले गेले होते आणि ब्रिटीश राजवटीत व्हाईसरॉयचा दरबार या ‘दरबार हॉल’मध्ये भरवला जायचा.

महाराष्‍ट्र सरकारकडून ‘मुख्‍यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’ची घोषणा !

शेतकर्‍यांना साहाय्‍य करण्‍यासाठी आणि त्‍यांची थकबाकी वाढू न देण्‍याच्‍या उद्देशाने राज्‍यशासनाने ‘मुख्‍यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ चालू केली आहे.

Decrease In Tribal Population :  बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे झारखंडमधील आदिवासींच्या लोकसंख्येत १० टक्क्यांची घट !

ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ? आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?

America advises  Against  Travel  To  Manipur and Kashmir :  भारतातील मणीपूर आणि काश्‍मीर या राज्‍यांमध्‍ये प्रवास करू नका !  

भारतात फोफावणारा आतंकवाद आणि नक्षलवाद यांच्‍यामुळे आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर होत असलेली ही अपकीर्ती पुसून टाकण्‍यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करणार ?