मंदिरातही पहाटे आरती होत असल्याने त्यामुळे गोंगाट होत नाही का ? – उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

मंदिरांतील आरतीमुळे ध्वनीप्रदूषण केले जात असेल, तर त्यावर कारवाई होऊ शकते. अनेक प्रकरणांत पोलीस कारवाई करतातही; मात्र ज्या तत्परतेने मंदिरांवरील भोंग्यांच्या विरोधात कारवाई होते, त्या तत्परतेने मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई होत नाही, हेच सत्य आहे.

पुणे येथे हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद !

या प्रकरणी सखोल चौकशी करून पोलीस दोषी आढळल्यास त्यांना सरकरने कठोर शिक्षा करणे आवश्यक !

इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटीशकालीन जुना रेल्वे पुलाचा मध्यभाग ढासळला !

ब्रिटीशकालीन पुलाच्या वापराची मुदत संपूनही त्याचा वापर अजूनही का केला जातो ? असा जनताद्रोही कारभार करणार्‍या संबंधितांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

गाझियाबादमध्ये एका मुसलमान दांपत्याची स्वेच्छेने घरवापसी !

आसिफ झाले आकाश चौहान, तर पत्नी सुमैया आता प्रिया म्हणून संबोधल्या जाणार ! गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील एका मुसलमान दांपत्याने इस्लामचा त्याग करून घरवापसी केली. त्यामुळे पती आसिफने आकाश चौहान नाव धारण केले असून त्यांची पत्नी सुमैया खातून आता प्रिया नावाने ओळखली जाईल. या दांपत्याने येथील एका मंदिरात शंखनाद आणि वेदमंत्रपठण यांच्या वातावरणात ‘जय श्री … Read more

आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवले !

उत्तरप्रदेश पोलीस असे करू शकतात, तर देशातील अन्य राज्यांतील पोलीस असे का करू शकत नाहीत ? ते मुसलमानांना घाबरतात का ? कि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे सत्ताधारी राजकीय पक्ष त्यांना असे करू देत नाहीत ?

धर्मांध मुसलमानांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे ‘एन्.आय.टी. श्रीनगर’ने हिंदु विद्यार्थ्याला केले बडतर्फ !

धर्मांध मुसलमानांनी विरोध केल्यानंतर आरोपी हिंदु विद्यार्थ्याला बडतर्फ केले जाणे, यासाठी काश्मीर भारतात आहे कि पाकिस्तानात ?

संयुक्त राष्ट्र महासभेत भारताकडून इस्रायल-हमास यांच्यातील युद्धविरामाचे स्वागत !

२९ नोव्हेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने भारत पॅलेस्टिनी लोकांसमवेत सार्वकालिक संबंध असल्याची पुष्टी करतो. पॅलेस्टाईन येथे शांती आणि समृद्धी नांदावी, या सूत्राचे आम्ही  समर्थन करतो.

आमच्या मुलांना (सैनिकांना) परत बोलवा !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाला आता पावणे दोन वर्षे उलटली आहेत; परंतु अजूनही युद्ध थांबलेले नाही. सहस्रावधी रशियन सैनिक युक्रेनमध्ये लढत आहेत. अशातच त्यांच्या घरातील महिलांनी राजधानी मॉस्को येथे त्यांना परत बोलवण्याची मागणी करत आंदोलन केले.

पाकिस्तानी कलाकारांवर भारतात कायमची बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

पाकमधील बहुतांश कलाकार हे भारतद्वेष्टे आणि धर्मांध आहेत. अनेक उदाहरणांतून ते समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून अशा कलाकारांनी भारतीय कलाक्षेत्रात काम करू नये, अशीच अनेक भारतियांची राष्ट्रभावना आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने याकडेही लक्ष घालावे’, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे !

बाबा बौख नाग देवता मंदिर हटवताच सिल्कियारा बोगद्यात आले संकट !

याविषयी बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ?