पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री सनातन धर्माविषयी जनजागृती करत आहेत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी त्यांचे कौतुक केलेले नाही. ते रामभक्त आहेत म्हणून मी त्यांच्याविषयी बोलत आहे. जे रामाचे भक्त असतात, ते सगळ्यांचे असतात.

आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करा !

समाजकंटकांच्या जमावाने ‘हे मंदिर नसून दर्गा आहे’, असे सांगत पुजारी अन् भाविक यांना मारहाण करून तेथील पूजा आणि भजन बंद पाडले.

पुणे येथे होणारे मंदिर अधिवेशन मंदिरांच्या संघटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल ! – सुनील घनवट, राज्य समन्वयक-महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरे ही हिंदु धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत, त्यासाठी आपण संघटित प्रयत्न करायला हवेत. धर्म टिकला, तर आपण टिकणार आहोत. धर्म टिकण्यासाठी मंदिरे टिकवली पाहिजेत.

काश्मीरमध्ये मेजर आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

सैन्याला प्राप्त झालेल्या माहितीनंतर सैन्याने येथे लपलेल्या २ आतंकवाद्यांना घेरले. त्या वेळी ही चकमक झाली. अन्य एक सैनिक घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मुलुंडला मुंब्य्राप्रमाणे मुसलमानबहुल बनवण्याचा डाव ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

पुनर्वसन करण्यात येत असलेल्या मानखुर्द येथील २०३ कुटुंबांची पहिली सूची सोमय्या यांनी दिली असून त्यामध्ये अहमद, शेख, फिरोज ,युसुफ, जावेद , सिद्दीकी आशा धर्मांध नावांचाच समावेश आहे.

पनवेल येथून ३ बांगलादेशी नागरिक कह्यात !

अली हाफीज शेख, रबीवुल मनन शेख आणि मेसन किसलू मुल्ला या ३ बांगलादेशी नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी ४ दिवसांपूर्वी कह्यात घेतलेे.

मुंबईत आतंकवादी आक्रमणाची धमकी !

गुजरात येथील समा नावाची महिला काश्मीरमधील आसिफ नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असून हे दोघे मुंबईत मोठे आक्रमण करणार असल्याचा दूरभाष एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना केला.

उद्योगपती मुकेश अंबानी बंगालमधील कालीघाट मंदिराचा जीर्णोद्धार करणार !

मुकेश अंबानी यांनी २१ नोव्हेंबर २०२३ या दिवशी कोलकाता येथे आयोजित ‘बंगाल ग्लोबल बिझनेस समिट’ला संबोधित करतांना ही घोषणा केली.

दहावी उत्तीर्ण धर्मशास्त्र अभ्यासकांना निलंबित करा ! – श्री करवीरनिवासिनी महिला बहुउद्देशीय संस्था

अशी मागणी का करावी लागते ? मंदिर प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

Bihar Conversion & Love Jihad By Missionaries : बिहारच्या सीमांचल भागात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून केला जात आहे ‘लव्ह जिहाद’सारखा प्रकार !

हिंदूंच्या मुळावर उठलेल्या अशा षड्यंत्रांच्या विरोधात हिंदू संघटित होत नाहीत, हेच त्यामागील प्रमुख कारण होय, हे आतातरी हिंदू लक्षात घेतील का ?