पुण्‍यातील रक्‍तपेढ्यांमध्‍ये रक्‍ताचा तुटवडा !

शहरातील २७ पैकी बहुतांश रक्‍तपेढ्यांमधील रक्‍तसाठ्याची स्‍थिती चिंताजनक आहे. त्‍यामुळे रुग्‍णाच्‍या रक्‍तगटाला पूरक रक्‍त मिळवण्‍यासाठी नातेवाइकांना प्रयत्न करावे लागत आहेत.

राज्‍य कृषी मूल्‍य आयोगाच्‍या अध्‍यक्षांना सरकारने दिला मंत्रीपदाचा दर्जा !

राज्‍यातील शेतमालाला योग्‍य भाव मिळावा आणि ग्राहकांनाही योग्‍य दरात शेतमाल खरेदी करता यावा, यासाठी राज्‍यशासनाने राज्‍य कृषी मूल्‍य आयोगाची निर्मिती केली आहे.

उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असल्याची चित्रीकरणाद्वारे निश्‍चिती !

१० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांचे चित्रीकरण समोर आले आहे. बोगद्यात ६ इंच रुंद पाइपलाइनद्वारे ‘एन्डोस्कोपिक कॅमेरा’ पाठवण्यात आला.

करतारपूर साहिब व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मद्यपान झालेले नाही !

करतारपूर साहिबच्या एका कार्यक्रमात मद्यपान आणि मांसाहार झाल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यामुळे करतारपूर साहिबच्या व्यवस्थापनार टीका होऊ लागली आहे.

वारकरी संप्रदायाचा अहिल्यानगर येथे भव्य निषेध मोर्चा ; धर्मांधांवर कारवाईची मागणी

गुहा येथील कानिफनाथ मंदिरात भक्त आणि पुजारी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायाचे वतीने आयोजित निषेध मोर्च्याचे तहसील कचेरीसमोर जाहीर सभेत रूपांतर झाले.

चित्रपट अभिनेता मन्सूर अली खान याने हिंदु अभिनेत्रीविषयी केले अश्‍लाघ्य विधान !

आतापर्यंत खान याच्यावर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र हिंदुद्रोही द्रमुक सरकारच्या काळात असे होत नाही, हेच दिसून येते !

अकोला येथे अवैध दारूच्या दुकानावरून दोन गटांत जोरदार दगडफेक !

वारंवार होणारी हिंसक आक्रमणे आणि दगडफेक, म्हणजे राज्यात पोलिसांचा धाक राहिला नसल्याचेच द्योतक !

हलाल प्रमाणपत्राविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे संतांनी केले स्वागत !

उत्तरप्रदेशात हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली आतंकवाद्यांना निधी पुरवला जात होता, असा संशय संत समितीने व्यक्त केला आहे.

पंतप्रधान आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांना मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक !

‘जे.जे. रुग्णालयात माझी वैद्यकीय तपासणी झाली नाही, तर रुग्णालयात बाँबस्फोट घडवून आणू’, अशीही धमकी त्याने दिली.  

‘मी हिंदूंसाठी बोलणार नाही, तर काय बाबर आणि औरंगजेब यांच्यासाठी बोलणार का ?’ – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

काँग्रेसने म. गांधी यांच्या उदयापासून मुसलमानांच्याच हिताचे काम करत हिंदूंशी द्रोह केला असल्याने कुणी हिंदूंच्या हिताविषयी बोलले, तर काँग्रेसवाल्यांना आणि गांधी परिवाराला मिरच्या झोंबणारच !