शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणार्‍या एकाही शाळेवर कारवाई केली नसल्याचे माहिती अधिकारात उघड !

वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी शिक्षण हक्क कायदा अमलात आणला; मात्र या अंतर्गत मागील ५ वर्षांत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणार्‍या, तसेच या योजनेत ..

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : तरुणीची २ लाख ९८ सहस्र रुपयांची फसवणूक ! ; महानगरपालिकेच्या पथकाला फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की …शासकीय तंत्रनिकेतनच्या ग्रंथपालाची आत्महत्या…आंतरराष्ट्रीय घड्याळ आस्थापनाचा माल कह्यात…

मूत्रपिंडाचा आजार असणार्‍या २३ वर्षीय तरुणीची २ लाख ९८ सहस्र रुपयांची फसवणूक अमय प्रेमचंद उपाध्याय याने केली.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी !

मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि एकदिवसाचे अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी २ नोव्हेंबर या दिवशी म्हणजे सलग तिसर्‍या दिवशी मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांनी ‘चक्काजाम आंदोलन’ केले.

सोलापूर येथे बजरंग दलाच्या गोरक्षकांकडून २०५ गोवंशियांना जीवनदान !

वेळापूर येथून मोठ्या प्रमाणात गोवंशियांची तस्करी होते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. या माहितीनुसार सोलापूर येथील बजरंग दलाच्या गोरक्षकांनी अकलूज विभाग पोलिसांच्या साहाय्याने बोरगाव रस्ता येथे धाड टाकली..

आशा स्वयंसेविकांना २ सहस्र रुपये दिवाळी बोनस !

सद्य:स्थितीत राज्यात ८० सहस्रांहून अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना ५ सहस्र रुपये मानधन देण्यात येत होते. आता आरोग्यमंत्र्यांच्या वरील घोषणेनंतर आशासेविकांना १५ सहस्र रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

३५० बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसवणार !

‘वायू’ या आस्थापनाने सिद्ध केलेले पदपथावरील दिवे ५० ठिकाणी कार्यान्वित केले जाणार असून त्यातही हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात आली आहे. चेंबूर येथील डायमंड गार्डन, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे हे दिवे बसवले जातील.

६ अजगरांसह २ घोरपडी, एक पाल आणि एक सरडा यांची चोरी !

प्राणीसंग्रहालयातील कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप प्राणी संग्रहालय प्रशासनाने आरोप केलाय.

आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; साखळी आंदोलन चालूच ठेवणार !

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या; पण आता आरक्षण द्या. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल, तर सरकारला वेळ देण्यास सिद्ध आहे.

Arunachal Christian Prayer Festival : इटानगरमध्ये ‘अरुणाचल ख्रिस्ती प्रार्थना महोत्सवा’स अनुमती दिल्याने आदीवासी संघटनांकडून तीव्र विरोध !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांचेच धर्मांतर करू पहाणार्‍यांच्या कार्यक्रमास सरकार अनुमती देते यापेक्षा संतापजनक गोष्ट ती कोणती ?

स्फोटातील बाधित हिंदु कुटुंबियांना तात्काळ हानीभरपाई देऊन स्फोटाचे अन्वेषण ‘ए.टी.एस्.’कडे देण्यात यावा ! – सकल हिंदु समाजाची मागणी

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदु समाजावर का येते ? पोलीस स्वतः अन्वेषण करून सत्य समाजासमोर का आणत नाहीत ?