मंदिर संस्कृती रक्षणासाठी हिंदूंनी सतर्क आणि संघटित व्हायला हवे ! – सुनील घनवट, राज्य समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिर महासंघाच्या माध्यमातून पंढरपूरसह अनेक मंदिरांतील समस्यांसंदर्भात आपण फार मोठे कार्य करत आहात. आम्ही ही सहकार्य करू.

उत्तरकाशीच्या बोगद्यातील खोदकाम अंतिम टप्प्यात !

६-६ मीटरचे ३ पाईप टाकायचे काम शेष आहे. एक पाईप टाकण्यासाठी अनुमाने ४ घंटे लागतात. १८ मीटर खोदल्यानंतरच बचावकार्य चालू होईल.

गुप्तचर यंत्रणांकडून भारतातील ‘हमास योजने’चा पर्दाफाश !

भारत आणि बांग्लादेश येथून १२ तरुणांना पाकव्याप्त काश्मिरात १० दिवसांचे आतंकवादी प्रशिक्षण देऊन अफगाणिस्तान, तुर्कीये मार्गे पॅलेस्टाईनला पाठवण्यात आले.

आपण आधुनिक झाल्याने मुलांना फ्रेंच, इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र देवभाषा संस्कृत नाही ! – अभिनेत्री ईशा तलवार

असे किती हिंदु अभिनेत्रींना वाटते, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो !

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने उधळल्याचा दावा !

या कटातील सहभागावरून अमेरिकेने भारताला चेतावणी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध !

जाजपूर (ओडिशा) येथील शाळेत उठाबशा काढण्याची शिक्षा केल्यामुळे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

जाजपूर येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गातील एका मुलाला शिक्षा म्हणून उठाबशा काढण्यास सांगण्यात आले होते. उठाबशा काढतांना हा मुलगा बेशुद्ध पडला.

लाच म्हणून प्रशिक्षण विमाने घेणारे उड्डाण आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक निलंबित !

‘लाचखोरीचे विविध प्रकार’ नावाने भारतात एक पुस्तक छापता येऊ शकते, असेच यावरून वाटते ! अशा लाचखोरांना फाशीची शिक्षा करणारा कायदा करणे आता क्रमप्राप्त झाले आहे !

नालासोपारा येथे रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलींवर केली जात आहे बळजोरी !

असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने सर्वत्रच्या महिलांना विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे !

बिहारमध्ये हलाल उत्पादनांवर बंदी घाला ! – गिरिराज सिंह

प्रत्येक राज्याने बंदी घालत रहाण्यापेक्षा केंद्र सरकारनेच देशभरात हलाल उत्पादनांवर बंदी घालणे योग्य ठरेल !

विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनकाळात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी करतात मद्य-मांसाच्या मेजवान्या !

मौजमस्तीकडे कल असलेले शासकीय अधिकारी कामकाज कसे करत असतील ?, याची यावरून कल्पना येते. याविषयी केवळ परिपत्रक काढून न थांबता मद्यपी अधिकार्‍यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी !