समाजातील सर्व स्तरांवरील लोकांना लाभदायक ठरलेले हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे विनामूल्य ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ !

‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गा’त सांगितल्याप्रमाणे रुग्णावर प्रथमोपचार करून प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता आल्याची काही उदाहरणे ! हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. ‘दैनंदिन जीवनातील कठीण प्रसंगांना धिराने सामोरे जाता यावे आणि आपत्काळात श्रद्धावान हिंदू अन् संत यांना साहाय्य करता यावे’, यासाठी या प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात येते. या वर्गांमध्ये ‘वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत रुग्णाला शारीरिक, मानसिक … Read more

प्रथमोपचारकात आवश्‍यक असणारे गुण

प्रथमोपचार करतांना सर्व कृती शांतपणे, काळजीपूर्वक, योग्‍य गतीने, अचूकपणे आणि नीटनेटकेपणाने कराव्‍यात.

आग बघितल्‍यावर काय करावे ?

आग लहान आणि आवाक्‍यात असतांना विझवणे, हा अग्‍नीशमनाचा सर्वोत्तम उपाय आहे. असे असले, तरी आगीमुळे अपघात हे घडतच असतात. आग म्‍हटली की, आपल्‍याला आठवते ते अग्‍नीशमन दल आणि घंटा वाजवत येणारा आगीचा बंब !

प्रथमोपचार : काळाची गरज !

सध्‍याच्‍या धकाधकी आणि गतीमान जीवनात कोणती परिस्‍थिती कुणावर केव्‍हा होईल ? याची शाश्‍वती देता येत नाही. किरकोळ दुखापत असो वा जीवघेणी परिस्‍थिती, त्‍या प्रसंगात सतर्क राहून योग्‍य कृती करणे अत्‍यंत आवश्‍यक असते.

त्रिपुरारि पौर्णिमा

या दिवशी घरात आणि मंदिरात दिव्यांची रोषणाई केली जाते. मंदिरातील दीपमाळा, कोनाडे तेलाचे दिवे लावून उजळवले जातात. रात्री १२ वाजता त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाच्या प्रतिमेचे दहन केले जाते.

विविध आपत्‍कालीन प्रसंगांमध्‍ये करावयाचे प्रथमोपचार आणि उपाययोजना

‘कोणते विष रुग्‍णाच्‍या पोटात गेले आहे’, याची माहिती घेण्‍याचा प्रयत्न करा. त्‍या विषाविषयी माहिती देणारे पत्रक उपलब्‍ध झाल्‍यास ते वाचा. त्‍यात विषामुळे बाधा झाल्‍यास करावयाच्‍या उपचारांविषयी माहिती मिळू शकते.

आपत्‍काळातून तरून जाण्‍यासाठी साधना वाढवून ईश्‍वराचे निस्‍सीम भक्‍त बना !

‘आजच्‍या निधर्मी (अधर्मी) राज्‍यप्रणालीमुळे सध्‍याचा समाज धर्माचरणापासून दुरावला आहे. त्‍यामुळे राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍यावर अनेक संकटे ओढवली आहेत. जगभरात अनाचार आणि अनैतिकता वाढीस लागली आहे, तसेच विविध नैसर्गिक आपत्ती, युद्धसदृश स्‍थिती यांमध्‍येही वाढ होत आहे.

वैकुंठचतुर्दशी

वैकुंठचतुर्दशीला शंकर आणि श्रीविष्णूची भेट असते अन् केवळ याच दिवशी शंकरांना १०८ तुळशीची पाने आणि श्रीविष्णूंना १०८ बेलपाने वाहिली जातात. 

नैसर्गिक आपत्तींचा सामना कसा करावा ?

नैसर्गिक आपत्ती किंवा आतंकवादी आक्रमणांच्या वेळी राष्ट्रकर्तव्याची जाण असणारेच भावनाशील न होता तत्परतेने साहाय्य करतात. राष्ट्रकर्तव्याची जाण सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी आतापासूनच प्रबोधन आणि जनजागृती करायला हवी. यासह भगवंताची भक्ती आणि साधना केल्यास आपत्काळातून तरून जाता येईल.

अपघातग्रस्‍तांकडे दुर्लक्ष न करता त्‍यांना त्‍वरित साहाय्‍य करा !

‘अपघातानंतर अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य करण्‍यास सहसा कुणी धजावत नाही. अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य केल्‍यास पुढे साक्ष, पुरावा आदींसाठी पोलीस ठाण्‍यात हेलपाटे मारावे लागतात. हा त्रास टाळण्‍यासाठी बरेच जण इच्‍छा असूनही अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य करत नाहीत; मात्र ‘अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य न करणे’ योग्‍य नाही.